Saturday, August 6, 2011

अधुरी एक कहाणी कधी पूर्ण होईल का?

अधुरी एक कहाणी कधी पूर्ण होईल का?
एकमुलगी होती साधी सरळ
थोडीसी खट्याळ ....नेहमी स्वप्नानाच्या दुनियेतरंगलेली....आणि एक
मुलगा होता स्वाभिमानी हुशार
नेहमी स्वतःमध्येगुंतलेला ....अशीच
...दोघांची एकदा ओळख
झाली .....आणि त्यांची छान

मैत्रीझाली....त्यातूनच त्याचं फोन
call आणि sms चालू
झाले....ती मुलगी रोज त्यामुलाला फोन
आणि sms करायची....जर ती त्याला एक
दिवस जरी फोन किंवा smsनाही केला तर
तो तिच्यावर
रागवायचा .तिला विचारायचा " का ग काल

तू फोन नाहीकेला मी वाट पाहत
होतो तुझ्या फोनची ".ती त्याला त्याला म्हणायची कि "नाही sorry
काल नाही जमल फोन
करायला ".तिच्या ह्या उत्तरावर
तो समाधानीनसायचा... त्यातूनच
तो तिला साधपण दाखवायचा...रोज त्यांचे

फोन आणि smsचालू
राहिले ...त्या मुलीला त्याच्याशिवाय
करमत नसे...तिने किती हि ठरवलंकि आपण
त्याला जास्त sms
नाही करायचं...तरी हि त्याला sms
केल्याशिवायतिला करमत
नसे ..ती त्याला sms करायची...... त्याचं
बोलन वाढू

लागलहोत ....ती एकटी असली कि त्याचाच
विचारात गुंतायची...किती हि ठरवलं
कि नाहीत्याचा विचार करायचा तर हि ....
ती अधिका - अधिक त्याच्यात गुंतत
जातहोती....कारण ती त्याच्या प्रेमात
पडली आहे हे तीच तिलाच
कळलनाही ............त्याच्या विचारात

असताना त्याचे बोलण आठवून स्वतःशीच
एकटीहसायची ....गाण गुणगुणत बसायची."
पाहिले न मी तुला, तू मला न
पाहिलेना कळे कधी कुठे मन वेडे
गुंतले "आतातिला त्याची सवय
झाली होती....सतत त्याच्याशी बोलावस
वाटायचं...

आणि तिलात्याच्यशी बोलल्याशिवाय
राहवत नसे ....त्याच्या आवाजात
ती आनंदीव्हायची....हळू हळू ती त्याच
पण हि ओळखू लागली होती.... त्याच मूड कस
आहे?.. का आहे ?
ह्या गोष्टीचा त्याला आश्चर्य वाटत
होते ..तो तिलाविचारायचा..." अग तुला कस

कळल कि माझ मूड खराब आहे
ते ...?.ती त्यालाम्हणायची "
मैत्री केली आहे.... थोड फार तरी कळू
शकत "..अशाने तीत्याच्यात आणखी गुंतू
लागली...त्याच्याशिवाय तिच्या मनात
कोणी नसे.....तिलात्याच्याबद्दल सगळ

माहित आहे होत.... तो कसा आहे ?
त्याचा स्वभाव कसा आहे? त्याच
दिनक्रमच तिला माहित झाल
होत ..तो कधी जेवतो....
घरी किती वेळअसतो... मित्रान बरोबर
किती वेळ
असतो ...कधी झोपतो कधी उठतो..तिला हि वाटतहोत
कि तो तिच्यावर प्रेम करत आहे..... पण

तस काही नव्हते.असचएकदा तिने
त्याला फोन केला....दोघांच्या पण
गप्पा छान
रंगल्या होत्या..आता तिला त्याच्या मनातल
जाणून घ्यायचं होत....पण
काही केल्या तिला तेजमत नव्हते...मग
त्यानेच तिला विचारले " तू लग्न

कधी करतेस ?".त्यावर तीचटकन
त्याला म्हणाली..." छे ! एवढ्यात लवकर
नाही अजून वेळ आहे बघू "....मगतीने
त्याला विचारलं " तू कधी करतोस
लग्न"..तो तीला म्हणाला "
मी लग्नकरणार नाही. मी एकटाच

बरा आहे..".ती खूप दुखी होते...
काही क्षण तिलाकाहीच सुचत
नाही ..हा असा का बोलत आहे..पण
स्वतःला सावरून ...
ती परतत्याला विचारते... " तू
असा का बोलत आहे .... तुझ्या आयुष्यात
काही घडलआहे का?"..तो अपसेट होऊन

तिला म्हणतो " होय , आणि आता मला कोणीच
नको मीएकटाच बरा आहे खूप सुखी आहे
". त्याच्या आयुष्यात खूप काही घडल
आहे असेतिला वाटू लागल..मग ते दोघे
तो विषय बदलून दुसर्या विषयावर बोलू
लागतात ... आणि ती त्याच

कोमजलेला चेहरा फुलवते..." सांग
कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला!
रंग कधी दिसणार
तुला लाजणाऱ्या फुलातला ?"तिचा हा स्वभाव
त्याला खूप आवडत... तो नकळत तिला बोलून
जातो. "तू खूप चांगली आहेस... तुझ

चांगलच होईल..."पण ती मनातल्या मनात
म्हणत असे..... माझे चांगले होईल पण
जेव्हा तू माझ्या सोबत असशील"करण
ती त्याला दुखी पाहू शकत
नव्हती ........आता तिला तीच प्रेम
व्यक्त करण जमत नव्हते...अजून हि ते

दोघे तसेच रोज बोलत आहे....रोज फोन
आणि sms चालू आहे....त्याला कळत
नव्हते ती त्याच्यावर जीवापाड प्रेम
करत आहे एका निष्पाप
मनानेतिला अशा आहे कि आज न
उद्या त्याला तीच प्रेम
कळेल ..आणि ती त्याला सगळ सांगेल.....पण

अजून
हि तो मुलगा तिला काही बोलला नाही....
ती वाट पाहत आहे
त्याची .....आणि स्वतःला प्रश्न करत
बसले आहे ..." प्रेमवेडी राधा, साद
घाली मुकुंदालपसी कोठे गोपाळा,
गोविंदा...तिला मिळेल का त्याच
प्रेम..................?

आपल्या भावना ती व्यक्त करू शकेल
का त्याला ....?का अशीच वाट पाहत बसेल
त्याची ....? माझी
ही अधुरी एक कहाणी पूर्ण होईल का? आणि त्या मुलीने काय केल पाहिजे की
त्या मुलाला तिचे प्रेम समजले पाहिजे कृपया आपल्या उत्तराची वाथ बघत आहे

No comments:

Post a Comment