Thursday, June 30, 2011

मला वाटायच तीच माज्यावर जीवापाड प्रेम आहे .
फ़क्त मी विचारायची देरी आहे ..
मलाही ती प्रचड आवडायची
जेव्हा ती मला आपला "best friend" म्हणायची ,
मनातल गुपित फोडायची ,
लाडत येऊन बोलायची ,
लटक रागवायाची ,
माज्याशी भान्डायची ,
गप्पा मारायची ..
माज्या कविता ऐकायाची,
त्याना उत्सुर्फ़ दाद द्यायची ..
माज्यावर प्रेम करायची ..

पण मला माहित नव्हत ती मला
फ़क्त आपला "best friend " मानायची ..


मला खुप यातना जाल्या, जेव्हा ती म्हणाली .
"मी प्रेमात पडले रे त्याच्या...."
पण तिच्या अपेक्षेप्रमाणेच मी तेव्हा तिची थट्टा केली .
अन तिची कळी लगेचच खुलवली,
तिला काय सांगू काय नको जालेल.
असे तिला मी कितीदा तरी पहिलेल .
मी म्हणालो, "मज़ा आहे बुवा एका मुलीची.!"
ती म्हणाली," तुला पण मिळेल रे साथ कोणा सुन्दरीची.!"
मन रडत असतानाही रडत होतो.
तिला कलू न देण्याची सगळी काळजी घेत होतो .
तिला पण काहीच कळल नाही .
प्रेमात पडलेल्या तिला वेगळ काहीच दिसत नाही .


मी पण तसदी घेतली नाही मनातल काही बोलायची..
कारण ती मला आपला "best friend" मानायची ..


ती गेल्यावर मी सुन्न जालो ,
आतल्या आत मी मग्न जालो ,
तिच्या आठवणी मी आठवू लागलो .
त्या पुसून टाकायचा निष्फ़ळ प्रयत्न करू लागलो ,
तिच्याशी बोलताना मी तिची खुप थट्टा करायचो .
'त्याच्या' नावाने तिला भरपूर चिडवायचो .
कोणाशी भांडल्यावर मात्र तिला माजी आठवण यायची .
आजही माज्या मध्यस्थीची तिला गरज वाटायची ,
ती अजुन ही माज्याशी खुप बोलायची ,
खुप काही सांगायच म्हणायची ,
पण कधी ते सांगायला विसरायाची..

मनातले अश्रु मी तिला कधीच दिसू दिले नाहीत ,
कारण ती मला तिचा " best friend " मानायची .

मी मात्र आतल्या आत कुढत बसायचो,
माज्याच एकटेपणात हरवलेला असायचो.
तिचे बोलणे ऐकत असताना ,
मुकपणे आपले अश्रु गिळत असायचो
तिच्यासमोर नाटक करणे फारच कठीण होते .
त्याच तीच भांडण ती मला येऊन सांगायची .
माज्याशी बोलून मोकळ वाटल अस म्हणायची.
स्वत:च्या वेदना लपवून तिचे बोलणे..
शांतपणे ऐकून घ्यायचो .
एक दोन गोष्टी सांगून..
तिला बरे वाटावे असे काहीतरी करायचो ..

माज्या बोलन्यापेक्षा माज्या असन्यावरच ती समाधानी असायची ..
कारण ती मला तिचा" best friend " मानायची ..

आधेमधे तिलापण काही तरी हुक्की यायची ,
कोणाच्याही नावावरून मला चिडवून पहायची .
मीही हसून खोटा राग दाखवायचो ,
तिच्या चीडवन्यावर खोटे चिडून तिला खुष करायचो .
माज्या वेदना आणि दुःख कधीच दाखविले नाही ,
एका शब्दाने ही तिला कलु दिले नाही .
त्या दिवशी त्याची आणि माजी भेट जाली..,
माजी ठसठसणारी जखम पुन्हा उघडी पडली ..
तिने माजी ओळख चांगला मित्र म्हणुन करून दिली .
मी भेट दिलेल्या "माज्या कविताची वही" त्याला दाखविली.
दुसरयाच दिवशी त्याने तिला आपली कविता भेट दिली..
कारण त्याला कदाचित तिच्या बद्दल असुरक्षितता भासली .


तिला मात्र कधीच याची भिती नाही वाटायची..
कारण ती मला तिचा" best friend " मानायची .


तिच्या लग्नामधे तिने मला आवर्जुन बोलावले..
"लग्नाला नक्की यायचे " असे पत्रिकेत लिहून पाठविले .
माज्या ह्रुदयाची शकले मीच गोला केली ,
एक तिच्या आवडीचे गिफ्ट घेवून तिची भेट घेतली ..
चेहरा हसरा ठेवून मी काळजी घेतली तिला खूष ठेवायची .
कारण ती मला तिचा "best friend" मानायची..


तिच्या लग्नानंतर मात्र मी एक गोष्ट केली
कटाक्षाने तिची भेट टाळली .
माज्या वागन्यातला फरक .
तिला कलू द्यायची माजी तयारी नव्हती ..
कारण त्याच्या प्रेमात बुडालेल्या तिला..
माज्या अश्रुंची मुळीच कदर नव्हती .
मी इतके दिवस असे काही दाखवले नाही
कारण ती मला फक्त तिचा"best friend " मानायची ..


आयुष्यभर एकट राहून जगत आलो,
तिच्या पत्राना जानून बुजुन एक दोन ओळीत उत्तर लिहू लागलो
माज्या बिजी लाइफचा चांगला बहाना माज्या कड़े होता..
तिच्याही व्यापनमुले तिला आजिबत वेळ नव्हता ..
तरी पण माज्या एक दोन ओळीना ती उत्तर पाठवायची ..
कारण ती मला तिचा "best friend" मानायची..


तिच्या अखेरच्या क्षणी मी तिला भेटलो ,
इतके दिवस थाम्बलेल्या अश्रु संकट बोललो ..
शेवटच्या घटका मोजताना तिला फार बोलावले नाही ..
मलाही जास्त वेळ थाम्बवले नाही .
तरीही एका वाक्यात तिने सांगितले ..
"तू आता पर्यंत खरे मित्रत्व दाखवले "
डोळ्यानीच ती म्हणायचे ते म्हणाली ,
ती मला तिचा "best friend " मानायची..

आता माजाही प्रवास संपत आला आहे ,
मागे बघताना त्या हीरवळीचा हेवा वाटत आहे ,
आताच पोस्टमन येवुन हे पारसल देवून गेला ..
माज्या मनात प्रश्नांचे काहुर माजवुन गेला .
काय गरज होती का तिला तिच्या मृत्युपत्रात
आवर्जुन माज्या साठी काही ठेवायची ...!
पण नाही , कारण ...
ती मला तिचा "best friend " मानायची..


तिच्या डायर्यांमधे सापडले ,
माजे हरवलेले क्षण, आठवणी ,
खोडया, थट्टा, हसने, बोलणे, रडणे..,
गुपित, गोष्टी, गाठी, भेटी ...
मैत्री आणि बरच काही ..
आणि पटत गेले की ..,
खरच ती मला तिचा "best friend " मानायची..


जेव्हा शेवटच्या पानावर तिच्या ओळी वाचल्या ..
ह्रुदयातिल अश्रूना जणू वाटा मोकाळ्या जाल्या..


"मला वाटायच त्याच माज्यावर जीवापाड प्रेम आहे ..
फक्त त्यांन मला विचारायची देरी आहे ...
मला तर तो प्रचंड आवडतो ..
मी त्याला " best friend " म्हटल्यावर ..
गालातल्या गालात हसतो ....
मनातल गुपीत सांगतो . माजे ऐकतो ...
माज्याशी भांडतो ....
त्याच्या कविता ऐकवून , माज्या कड़े अर्थपूर्ण कटाक्ष टाकातो ..
माज्या वर प्रेम करतो ....
खरच का तो माज्या वर खर प्रेम करतो ... ?


जणू माज्या ओळी मी तिच्या डायरीत वाचत होतो ..
मरन्यापूर्वी सरणावर जळत होतो..
काय गरज होती मरण शय्येवर नियतीनेही
माजी अशी क्रूर थट्टा करायची ...
त्या शेवटच्या क्षणी मला जाणवून दयायची की ...
वेड्या ती तुला तीच "true love " मानायची

Wednesday, June 29, 2011

प्रेमाचे गुणधर्म......
१) प्रेम हे रंगहीन किवा गुलाबी असून त्याला आल्हाददायक सुगंध असतो .
२) खरे प्रेममानासला आनदी किवा उत्साही बनवीते.
३) प्रेम हे अत्यंत ज्वालाग्राही आहे .
४) प्रेम हे विनाशकाले विपरीत बुद्धि आहे .
सूत्र -----
१) प्रेम + मनुष्य = स्वर्ग
२)मनुष्य + प्रेम + नकार (प्रेयसिचा , प्रेय्कराचा ) = आत्महत्या किवा निराशा (एकतर्फी)
३)मनुष्य - प्रेम = नर्क
प्रेमाचे उपयोग ---
१)अन्नाची मोठ्या प्रमाणात बचत होते, कारण प्रेमात मनुष्याची तहान-भूक हरपते.
२)प्रेमामुले प्रेय्सीचा पैसा वाचतो. तर प्रीयकाराचा कीसा रिकामा होतो .
३)प्रेमामुले गिफ्टशॉप तूदुब चालतात, परिणामी अर्थे व्यवस्थेला चालना मिळते .
४) प्रेमामुले लग्नाची मानसिक तयारी होते; कुणासोबत तरी करण्यासाठी ...

Tuesday, June 28, 2011

साले हे मित्र असतात बाकी मस्त

"काय आयटम चाललीय बघ......!!!!!!!!"
"वहीणी आहे तुझी साल्या,दुसरीकडे बघ...."

हजार पोरी बघून पण यांचे मन काही भरत नसतं
पण काहीही म्हणा
साले हे मित्र असतात बाकी मस्त

"नडला कि फोडला" असे ह्यांचे ब्रीदवाक्य असतं
पण काहीही म्हणा
साले हे मित्र असतात बाकी मस्त

पास झाल्यावर पार्टीचे निमंत्रण त्यांना द्यायचं नसतं
निर्लज्ज असतात ते,त्यांनी ते आधीच ग्राह्य धरलं असतं,
पण काहीही म्हणा
साले हे मित्र असतात बाकी मस्त

शाळेचा result असो या प्रेमाचा,ह्यांचाच धिंगाना जास्त
तुमचे प्रेमप्रकरण अख्या कॉलेजमध्ये ह्यांच्यामुळेच गाजतं
पण काहीही म्हणा,
साले हे मित्र असतात बाकी मस्त

प्रत्तेक दु:खात त्याचं तुम्हाला पाठबळ असतं
उन्हात उभे तुम्ही,तरी ह्यांच्याच पायाला भाजतं.
पण काहीही म्हणा
साले हे मित्र असतात बाकी मस्त.

शेवटच्या बेन्चवरच्या कमेंटला दाद देणे हे त्यांच्या हक्काचं काम असतं
breakup नंतर "अशाच असतात रे पोरी......"हे ठरलेले वाक्य असतं,
पण काहीही म्हणा
साले हे मित्र असतात बाकी मस्त.

प्रेमाचे नाही वाजले तरी मत्रीचे नाणं नक्की वाजतं,
तोंडावर नाही केली स्तुती त्यांनी तरी
दुसर्यासमोर त्यांच्या तोंडून तुमचच नाव गाजतं
पण काहीही म्हणा
साले हे मित्र असतात बाकी मस्त.

मित्रांनो,जीवाला जीव देणारे मित्र खूप नशिबाने भेटतात,
खरे मित्र ओळखा आणि आयुष्यभर त्यांची मैत्री जपून ठेवा

Thanks To All Of My Friends For Being In My Life

Monday, June 27, 2011

ओढ" म्हणजे काय ते
जीव लावल्याशिवाय समजत नाही....
"विरह" म्हणजे काय ते
प्रेमात पडल्याशिवाय समजत नाही....
"प्रेम" म्हणजे काय ते
...स्वत: केल्याशिवाय समजत नाही....
"पराजय" म्हणजे काय ते
शत्रु कडुन हारल्याशिवाय समजत नाही....
"दु:ख" म्हणजे काय ते
अपेक्षाभंग झाल्याशिवाय समजत नाही....
“सुख" म्हणजे काय ते
स्वत: मध्ये शोधल्या शिवाय मिळत नाही...
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं !

काय म्हणता? या ओळी चिल्लर वाटतात?
काव्याच्या दृष्टीने थिल्लर वाटतात?
असल्या तर असू दे, फसल्या तर फसू दे !
तरीसुद्धा, तरीसुद्धा
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं !

मराठीतून इश्श म्हणून प्रेम करता येतं;
उर्दूमध्ये इष्क म्हणून प्रेम करता येतं;
व्याकरणात चुकलात तरी प्रेम करता येतं;
कॉन्व्हेंटमध्ये शिकलात तरी प्रेम करता येतं !

सोळा वर्षं सरली की अंगात फुलं फुलू लागतात,
जागेपणी स्वप्नांचे झोपाळे झुलू लागतात !
आठवतं ना, तुमची माझी सोळा जेव्हा सरली होती
होडी सगळी पाण्याने भरली होती !
लाटांवर बेभान होऊन नाचलो होतो,
होडीसकट बुडता बुडता वाचलो होतो !
बुडालो असतो तरीसुद्धा चाललं असतं,
प्रेमानेच अलगद वर काढलं असतं !
तुम्हाला ते कळलं होतं, मलासुद्धा कळलं होतं !
कारण,
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं !

प्रेमबीम झूट असतं, म्हणणारी माणसं भेटतात,
प्रेम म्हणजे स्तोम नुसतं, मानणारी माणसं भेटतात !
असाच एक जण चक्क मला म्हणाला,

पाच मुलं झाली तरी प्रेमबीम कधीसुद्धा केलं नाही !
आमचं काही नडलं का? प्रेमाशिवाय अडलं का?
त्याला वाटलं मला पटलं !
तेव्हा मी इतकंच म्हटलं,

तुमचं आणि आमचं मात्र सेम नसतं !
तिच्यासोबत पावसात कधी भिजला असाल जोडीने,
एक चॉकलेट अर्धं अर्धं खाल्लं असेल गोडीने !
भर दुपारी उन्हात कधी तिच्यासोबत तासन् तास फिरला असाल,
झंकारलेल्या सर्वस्वाने तिच्या कुशीत शिरला असाल !

प्रेम कधी रुसणं असतं,
डोळ्यांनीच हसणं असतं,
प्रेम कधी भांडतंसुद्धा !!
दोन ओळींची चिठीसुद्धा प्रेम असतं,
घट्ट घट्ट मिठीसुद्धा प्रेम असतं !

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं !
खूप वर्षांनी ती परत आली...........

खूप वर्षांनी ती परत आली
मी किंचितसा हसलो
ती ’हाय’ म्हणाली
...- जेव्हा खूप वर्षांनी ती परत आली


मी म्हटलं ’योगायोगाने भेटलो
ठरवून नव्हे’
तिने तोवर बघून घेतलं
’जाड झालाय्‌स की रे!’


तिचा सेल वाजला
’एकच मिनिट’ म्हटली मला
’इट्‌स ओके’ म्हणत मी
कानात दाबलं इयरफोनला


सगळ्या गर्दीत दोघांना अंडरलाईन
केल्यागत वाटलं
तिला बोल्ड, मला
कलंडल्यागत वाटलं


ती म्हणाली ’इथे कसा?’
मी म्हटलं ’असतो इथेच’
’काय चालूए? काय विशेष?’
(कविता, गाणी)’सगळं तेच’


ती थॅंक्सगिव्हिंग आणि स्नोफॉल मध्ये होती
मी प्रश्नांचा विचार करत भारतामध्ये होतो
ती ख्रिसमस पर्यंत पोचल्याचं कळलं
मी प्रश्नांमध्येच अडकलेलो होतो


तिचं प्लेन लॅन्ड झालं तेव्हा
माझ्या सेल मध्ये पाणी गेलं होतं
ती निघून गेल्यापास्नं खरं तर
पाणी बरंच निवळलं होतं


...आता पुन्हा माझ्या तळ्यात बघू नकोस
खडे मारून टप्पे मोजू नकोस
आपले टाईमझोन आता वेगळे झालेत
एकाच वेळी भेटण्याच्या गोष्टी बोलू नकोस


ज्या ज्या गोष्टींवर हसतो आपण
त्यांनीच कधीतरी रडवलेलं असतं आपल्याला
जसं भेटल्यावर हसतो आपण
एकमेकांना
किंवा तू तुला, मी मला.

खूप वर्षांनी ती परत आली
मी किंचितसा हसलो
ती ’हाय’ म्हणाली
- जेव्हा खूप वर्षांनी ती परत आली..!
प्रेम दिल्यानंतर ते परत मिळावे

म्हणून ते प्रेम करायचे नसते,

नाही मिळाले ते परत तरी

आपण मात्र त्याच्या भावनाना जपायचे असते,

दुखवले कितीही तिने

तरी हसून तीच्या परत समोर जायचे असते,

कुठलीही अपेक्षा न ठेवता देत राहिल्याने

प्रत्येकवेळी ते प्रेम वाढतच असते,

म्हणूनच नाही मिळाले परत तरी

निस्वार्थ प्रेमाच्या स्वप्नात स्वतःला हरवायचे असते...
रस्त्यावर वेगाने गाडी चालवत असताना गतिरोधके येतात तेव्हा आपण गाडीचा वेग कमी करतो. आपण कधीही गतिरोधकावरून वेगाने गाडी चालवून ते ओलांडत नाही. कारण अपघात होण्याची जास्त शक्यता असते. असेच काहीसे अपयशाबाबत असते. तेसुद्धा आपल्या जीवनात एका गतिरोधकाचेच काम करत असते. ते आपल्याला सावधान करते की नेहमी एकसारखा वेग ठेवणे योग्य नाही. असे गतिरोधक आल्यानंतर आपल्याला थांबावे लागते. मात्र खाचखळगे किंवा गतिरोधके आल्यावर वेग कमी करणे आवश्यक असते. असे केल्यास आपल्या आयुष्यात होणारे अपघात आपण टाळू शकतो. अशा प्रकारे तुम्ही आपला प्रवास चालू ठेवून पूर्ण करू शकता.

काही अडथळा न येता तुम्ही आपल्या ध्येयापर्र्यंंत पोहोचू शकता. हे शक्यही आहे. मात्र तेथे पोहोचल्यानंतर आपण जीवनाचा एक चांगला चालक आहोत असे समजणे योग्य ठरणारे नाही. शिवाय अपयश आल्यास ढासळून जाऊ नये. कारण अपयश तुम्हाला परत एकदा तुमची शक्ती एकवटण्यास सांगते. त्यातूनच आपल्याला आपल्या शक्तीचा किंवा कार्यक्षमतेचा अंदाज येत असतो. मात्र त्यानंतर येणाºया संकटांना आपण केव्हाही तयार असतो. त्यामुळे अपयश पचवूनच पुढे जायचे असते.

किंबहुना या अपयशालाच आपली शक्ती समजायचे असते. त्यातूनच प्रेरणा घेऊन पुन्हा एकदा संघर्षासाठी तयार होणे म्हणजेच खिलाडू वृत्तीचे प्रदर्शन करणे होय. वास्तविक पाहता अयशस्वी होण्याअगोदरच आपल्या मनात त्याविषयी भीती निर्माण होते. अशी स्थिती निर्माण होताच आपल्या शरीरात अ‍ॅण्ड्रेनेलिन हार्मोनचा स्राव सुरू होतो. हा स्राव आपल्याला येणारे अपयश स्वीकारण्यास प्रेरित करतो. एकदा आपल्या डोक्यातून अपयशाचे भूत पळाले की परत आपण पूर्वस्थितीमध्ये येतो. या भीतीवर जय मिळवणे हेच आपले पहिले लक्ष्य असायला हवे.

यावर एका छान गोष्टीचा दृष्टांत देता येईल. एका जंगलात वाघांची संख्या जवळजवळ शंभर होती. पण मेंढ्यांची संख्या हजारोंमध्ये होती. त्यामुळे वाघाच्या पिलांना त्या मेंढ्या खूप त्रास देत असत. मग वाघ वैतागून बदला घेण्याचे ठरवतात. माकडाला ते पंच बनवतात. वाघ व मेंढ्यांमध्ये युद्ध जाहीर केले जाते. यात माकड वाघांना एक कल्पना सुचविते. ते म्हणते, मेंढ्यांच्या सैन्याचा सेनापती एका वाघाला बनवा व वाघाच्या सैन्याचा सेनापती एका मेंढ्याला बनवा. यावर वाघ विचार करतात व त्याला संमती देतात.

युद्धाच्या मैदानात दोन्ही सैन्ये समोरासमोर येतात. त्यात वाघांचा सेनापती एक मेंढा असतो, तर मेंढ्यांचा सेनापती एक वाघ. माकड युद्ध सुरू होण्याचे बिगुल वाजवते. युद्ध सुरू होते. सुरुवातीलाच मेंढ्यांचा सेनापती असलेला वाघ जोराची डरकाळी फोडतो. ते पाहून वाघांचा सेनापती गारदच होतो व तेथून पळ काढतो. त्यामुळे त्या सेनापती मेंढ्याच्या मागे असलेल्या वाघांना वाटते, आपले सेनापती हरण्याच्या व मरण्याच्या भीतीने पळत सुटले आहेत. त्याप्रमाणे आपणही आता पळायला हवे असे समजून तेही तेथून पळ काढतात. झाले काय, वाघांचीच हार झाली ना? त्यांच्यात एवढी शक्ती असूनही हरण्याची भीती निर्माण झाली. त्यामुळे त्या शक्तीचा त्यांना साक्षात्कारच झाला नाही. अशा प्रकारे ते या युद्धात हरले. आपलेही अगदी तसेच असते. आपल्याला कुणी हरवूच शकत नाही हा आत्मविश्वास आपल्यामध्ये जागृत होत
होत नाही तोपर्यंत यशाचे शिखर दूरच आहे, असेच म्हणावे लागेल.

Friday, June 24, 2011

जुहू समुद्रावरील जहाज









असं असतं का प्रेम?
एका डॉक्‍टरांकडे एक ८०-८५ वर्षांचे म्हातारे गृहस्थ आपल्या जखमेचे टाके काढून घ्यायला गेले. सकाळी ८.३० चा सुमार. ते डॉक्‍टरांना म्हणाले, थोडं लवकर होईल का काम? मला ९ वाजता एकीकडे जायचंय.
डॉक्‍टरांसमोर त्या क्षणी काहीच काम नव्हतं. त्यांनी जखम तपासली, सामानाची जमवाजमव केली आणि टाके काढायची तयारी केली. दरम्यान, ते त्या गृहस्थाशी गप्पा मारत होते. ""आजोबा, ९ वाजता दुसऱ्या डॉक्‍टरांची अपॉइंटमेंट आहे का?''
""नाही! मला ९ वाजता माझ्या बायकोबरोबर नाश्‍ता करायला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जायचंय.'' ""हॉस्पिटलमध्ये? आजारी आहेत का त्या?'' ""हो! गेली पाच वर्षे हॉस्पिटलमध्येच आहे ती.'' ""अच्छा! आणि तुम्ही वेळेवर गेला नाहीत, तर वाट पाहतील ना त्या? काळजीही करतील...?'' ""नाही डॉक्‍टर. तिला "अल्झायमर्स' झालाय. ती गेली पाच वर्षे कोणालाच ओळखत नाही.'' आजोबा शांतपणे म्हणाले.
डॉक्‍टर चकित होऊन म्हणाले, ""आणि तरीही तुम्ही रोज त्यांच्याबरोबर नाश्‍ता करायला इतक्‍या वेळेवर आणि धडपडून जाता? त्या तुम्हाला ओळखतही नसताना?'' त्यावर पुनः तितक्‍याच शांतपणे म्हातारे गृहस्थ म्हणाले, ""डॉक्‍टर ती मला ओळखत नसली, तरी मी तिला गेली कित्येक वर्षे ओळखतो. माझी बायको आहे ती, आणि माझं जिवापाड प्रेम आहे तिच्यावर.'
ऐकता ऐकता डॉक्‍टरांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. गळा दाटून आला. त्यांच्या मनात आलं, ""हे खरं प्रेम; प्रमे म्हणजे काही नुसतं घेणं नव्हे, तर त्याबरोबर कितीतरी देणं, निरपेक्षपणे स्वतःकडचा आनंद लुटवणं, उधळणं - त्या गृहस्थांसारखं.'' अचानक इंटरनेटवरून आलेल्या अनेक संदेशांमधला एक संदेश डॉक्‍टरांना आठवला- ""चांगल्या लोकांच्या वाट्याला नेहेमीच सगळं सर्वोत्तम येतं असं
नाही - पण जे वाट्याला येतं त्यातलं सर्वोत्तम शोधून ते आयुष्य साजरं करतात.'' यालाच आयुष्य म्हणायचं. आपल्या माणसाला आहे तसं स्वीकारणं आणि आपल्या दोन्ही हातांनी, आपल्या सर्वस्वाने त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करणं... खरंच मिळेल असं प्रेम आपल्याला अन्‌ जमेल का असं प्रेम करणं आपल्याला

Wednesday, June 22, 2011

बाबा खर सांगा तूम्ही माझ्या आवडीसाठी..
तुमच्या किती आवडी सोडल्या ..

माझ्या सुखासाठी तुमच्या न सुटना-या सवई मोडल्या ?

माझ्या एका सहलीच्या पैश्यासाठी..
रिक्शा सोडून बस ने गेला कामाला ..

घेत होतात नवे कपडे मला
अन स्वत : तीच पैंट फाटेपर्यंत घालायचा ...

खर सांगाल तुमचा जमाखर्च कसा हो भागवायचा ?

जमवलिस कवडी कवडी ..
दिलीस मला भेल अन रेवडी...

बाबा मी मोठा होत गेलो
अन तूम्ही म्हातारे

मला येत गेली अक्कल
अन तुम्हाला पडल टक्कल

हे तुमचं माझ असं वेगळ होत नात......

खर सांगणार माझ्या सुखासाठी
आईलाही तूम्ही कधी दिला नाही गजरा
पण माझ्या पु-या केल्या गरजा

बाबा आता मी झालोय मोठा.....
तुमच्या सुखाला नाही राहणार तोटा.....

तुमच्यासाठी आता इथून पुढे झिजेल
तुमचं अपुर स्वप्न पूर्ण होताना दिसेल

तूम्ही फ़क्त एक काम करा...
आता कामावर जायच तेव्हढ बंद करा
घरी बसून आता आराम करा '

खुप दिवस आईशी निवांत बोलला नसाल
तिला घेउन लाम्ब जायचा एखादा प्लान करा...

कारण.....
बाबा आता मी मोठा झालोय...

Monday, June 20, 2011

मुलींचे नखरे सांगा पाहु.....

*मोबईल मध्धे balance नाहि आहे रे तु फ़ोन कर ना......... प्लीजजजजजज....

*2 किवा 3 वेळा सारखा Mis Call देणार म्हणजे आपण समजून जायचे की आपल्याला Call करायचा आहे.....आणि call केला की हवा पाणाच्या गोष्टी करणार........

*ए मला तेवढी mp3 दे ना write करून pleeeeeease !!!

*चल चल bye आई आली मी फ़ोन ठेवते......
(आणि लगेच दूसरा Call)..हेलो बोल रे कसा आहेस

*Movie!!!!!नाही बाबा...घरी काय सांगु......

*पहिले तु ईथुन चल....ईथे माझे खुप ओळ्खिचे आहे.....कोणि बघितल तर.......

*मला जोशीचा वडापाव, दुर्गाची कोल्ड कॉफ़ी, बेडेकरची मिसळ, कावरेचे आईस्क्रीम खुप आवडते.
(याचा अर्थ कधी घेऊन जातोस.....?????)

*चालून चालून खूप पाय दुख्ले रे
(म्हणजे आपण समजून जायचे की बाई साहेबांना रिक्षा ने जायचे आहे)

Saturday, June 18, 2011

पहा काय जमाना आलाय?

लाद्यांच्या या मुंबईत जमिनी वर माती नाहीयेय,
माणसांमध्ये राहून माणसा माणसात नाती नाहीयेय,
पहा काय जमाना आलाय?

पोराच्या मनात विचार चौपाटीवरच्या भेलचा आहे,
आणि बापाच्या मनात विचार ऑफिसच्या इ-मेलचा आहे,
पहा काय जमाना आलाय?

म्हणे प्रगतीने जग खूप जवळ आलय,
अरे पण ज्याला स्वताचं जग मानायचो असं माणूस दूर झालय,
पहा काय जमाना आलाय?

आईचा "मम्मा आणि मॉम" झालय
बाबांचं "पापा आणि Dad" झालय
पहा काय जमाना आलाय?

बाजारात वटसावित्रीच्या पूजेचे पण Kit आलय
जात्यावरचे दळण गेले,"बेलवलकर pvt ltd"चे ready made पीठ आलय
पहा काय जमाना आलाय?

ताटावरल्या गप्प्पांची मजा गेलीय,
कारण बाबांना Tv वरच्या News नि आणि
आईला कपूरांच्या एकतेने घेरलंय
पहा काय जमाना आलाय?
पहा काय जमाना आलाय?

पहा....अनुभवा......आणि शिका........
असावं कुणीतरी,जीवानात आधार देणारं ,
डोळ्यातील ओघळणारे
आश्रू कोमल हातांनी पुसणारं...
असावं कुणीतरी , आपली सोबत करणारं ,
जीवनातील आंधाऱ्‍या वाटेत प्रकाश देणारं...
असावं कुणीतरी मनाला आकर्षित करणारं ,
कस्तुरीच्या सुगंधासारखं नेहमी दरवळत राहणारं...
असावं कुणीतरी जीवाला जीव देणारं ,
बंद पडलेल्या हृदयाला नविन जीवन 'दान' करणारं...
"आपल्या आवडत्या व्यक्तीला वेळ देऊ शकला नाहीत तर,
दुरावा वाढतो,अंतर वाढते.
यात चूक त्याची पण नसते आणि तिची पण नसते.
चूक वेळेची असते.
यावर एकाच उपाय आहे.
त्या व्यक्तीला जितके क्षण द्याल ते असे द्या कि,
तुमच्या सोबतचे ते दोनच क्षण त्या व्यक्तीच्या एकांतातल्या शंभर क्षणावर भारी पडतील.
जीवाला जीव देणारी माणसं खूप कमी असतात,त्यांना असे गमवू नका.
आयुष्याची मजा एकटे जगण्यात नसते."
प्रेम मागुन मिळत नाही
प्रेम वाटावं लागतं
ध्यानी मनी नसताना
अवचित भेटावं लागतं

......माझ्यावर प्रेम करा
असं म्हणता येत नाही
करु म्हटल्याने
असं काही होत नाही

त्यासाठी जुळावे लागतात
उभयंताचे धागे
भीड आणि भीती मग
आपोआप पडते मागे

प्रेमाचे फुलपाखरु
स्वच्छंद उडतं
मनमोही रंगानी
पुरतं वेड करतं

पण त्यामागे धावलं तर
आणखी पुढे पळतं,
डोळे मिटुन शांत बसलं
की हळुच खांध्यावर बसतं.
‎"मी तुझ्या शिवाय जगूच शकत नाही"
या सारखे प्रेमातले दुसरे चुकीचे वाक्य नाही.
एका गोष्ट सांगतो,
मग बघा पटतेय का माझे म्हणणे,

"एक राजा होता,त्याला एक सुंदर मुलगी होती.राजाचे आपल्या मुलीवर खूप प्रेम होते.
एकदा ती राजकन्या एका राजकुमारच्या प्रेमात पडली.तिने हि गोष्ट आपल्या वडिलांना सांगितली.
राजाने तिला विचारले कि,"किती प्रेम करतेस त्याच्यावर?"
ती म्हणाली,"मी त्याच्या शिवाय जगूच शकत नाही."
राजाने त्यांच्या प्रेमाची परीक्षा घ्यायची ठरवले.त्याने त्या राजकुमाराला बोलावून घेतले.
राजकन्या खुश झाली.पण राजाच्या मनात काही वेगळेच होते.
राजकुमार आल्यावर राजाने सैनिकांना आदेश दिला कि,
"ह्या राजकुमाराला आणि राजकन्येला एकत्र एकमेकांच्या मिठीत एका खांबाला घट्ट बांधून तळघरात डांबून ठेवा,अन्न देवू नका."
राजकन्या आणि राजकुमार आश्चर्यचकित झाले.
पण आता एकमेकांच्या मिठीत राहायला मिळणार म्हणून "खूप खूप" खुश झाले.
त्यांनी एकमेकांना मिठीत घेतले,आणि सैन्निकांनी त्यांना बांधून तळघरात कोंडले.
पहिल्या दोन तासात दोघांनीही एकमेकांना नजरेत पाहून एकमेकांना बरेच काही सांगून घेतले,
पुढच्या दोन तासात एकमेकांच्या मिठीत सुखी संसारची स्वप्ने बघितली,
"आपण हे करू,आपण ते करू,हे घेऊ,ते घेऊ आणि बरेच काय काय......."
पुढच्या तासात तळघरातल्या गरमीने दोघे पण घामाघूम झाले.
घामाने चीपचीप झालेली त्यांची शरीरे ओलीचिंब झाली.
मिठीत असल्याने जरा जास्तच गरम होऊ लागले,आणि बांधल्यामुळे लांबही होता येत नव्हते.
उपाशी पोटात कावळे ओरडत होतेच.
हळू हळू दोघांची चीड चीड वाढली.
"जरा हात बाजूला कर न,मला गरम होतंय."
"अगं,मग मी काय थंड हवेत मजा करतोय का?मलाही गरम होतंय"
"आधीच गरम होतंय,त्यात तू डोकं फिरवू नको हा".
"मी डोकं फिरवतोय?"
"जरा शांत रहा रे..........उभे राहून राहून पाय दुखतायत माझे.......तुला काय?"
"मी काय मग सिंहासनावर बसलोय का?उगाच बोलत बसू नको.मला जरा शांत राहु दे.गप्प बस जरा.किती बोलतेस तू...."
थोड्या वेळापूर्वी स्वर्ग वाटलेली मिठी नरका पेक्षा जास्त त्रासदायक वाटू लागली.
"बाजूला हो रे.............. ,काढा मला कोणातरी इथून बाहेर"
"ये,,,,,,,,,,,,,मला पण काही जास्त मजा नाही येतंय तुझ्या मिठीत.तुझे तोंड बघायची पण इच्छा नाहियेय माझी"
"मला तरी कुठे इच्छा तुझे थोबाड बघायची."

थोड्या वेळाने राजा तळघरात आला आणि दोघानाही विचारले कि,
"आता काय म्हणणे आहे तुमचे?"
दोघेही एकाच स्वरात एकत्र जोरात ओरडून म्हणाले,
"सोडा आम्हाला,एक क्षण पण सोबत जगू शकत नाही आम्ही."

मित्रांनो मी प्रेमाच्या विरोधात नाहीयेय,"सुंदर जगायचे तर कोण न कोणाची साथ हवीच"
पण......कोणा शिवाय कोणाचेहि काही अडत नाही.
दूर गेल्यावर हूर हूर होते मनाची....मान्य आहे.पण वेळेसोबत सगळे ठीक होते.
देव जन्माला घालताना पण एकटा जीव जन्माला घालतो,
आणि मरताना एकटाच जीव घेऊन जातो.
his is... Politics in INDIA
Recently Sonia Gandhi went to a school to interact with the children there. After a brief talk she asked if anyone had any questions. One boy raised his hand.
Sonia: "What's your name"?
Boy : "RAHIM"
Sonia: "What are your questions"?
Rahim: "I've 3 questions...
1. Why did you attack & kidnap Baba Ramdev without approval of Court?
2. Why there is no punishment to KASAB as yet?
3. Why does Manmohan singh & the Congress party not support Baba against corruption?
Sonia: "You are an intelligent student Rahim."
Just then the recess bell rang.
Sonia: "Oh students, we wil continue after the recess is over".
After the recess...

Sonia: "Ok children where were we? So, anybody wants to ask a question"?
RAM raises his hand.
Sonia: "What's your name"?
Ram: "I'm Ram and I've 5 questions...
1. Why did you attack Baba without approval of the court?
2. Why no punishment to Kasab as yet?
3. Why does Manmohan Singh not support the fight against corruption?
4. Why did the recess bell ring 20 mins before the time?
5. Where is Rahim?

मला पुन्हा कॉलेजला येवू द्याना.... ... .. .

मी कॉलेजचा पहिला दिवस अजून सुद्धा आठवत होतो
त्यादिवशी वर जायचं कसं? ह्या भीती मुळे खालीच उभा होतो
खरतर कोणी नाही आहे आपल्या सोबत ह्याचाच विचार करत होतो
मला तर सगळ नवीन आहे, म्हणून फार अडखळत होतो
भीतभीतच का होई ना एक एक करत कॉलेज च्या पायरया चढत होतो
आठवतंय मला वर्गात सुद्धा एकटाच बेंच वर बसलो होतो
सुरवातीलाच काही अविस्मरणीय मित्राची ओळख झाली, धन्यवाद करतो त्यांना,
हात जोडून विनवणी करतो, मला पुन्हा कॉलेजला येवू द्याना.... ... .. .

कॉलेज मध्ये घालवलेला एक एक क्षण आठवत होतो
अजून काही मित्राची ओळख होवू दे, म्हणून वर्गातच बसलो होतो
नवीन नवीन होते कॉलेज म्हणून सर्व लेक्चर बसत होतो
समजत नव्ह्त सुरवातीला की, तरी मन लावून ऐकत होतो
नवीन नवीन असताना कॉलेज, मी कॉलेजला रोज येत होतो
पण कॉलेज सुटल्यावर मात्र खूप वेळ त्या मित्रासोबतच फिरत होतो
विसरू न शकणाऱ्या, त्या सर्व आठवणी, मला कोणी पुन्हा आणून द्या ना
हात जोडून विनवणी करतो, मला पुन्हा कॉलेजला येवू द्याना.... ... .. .

वर्गात मित्रासोबत घालवलेला एक एक क्षण पुन्हा आठवत होतो
बेंचवर सर्व मित्र एकाच बाजूला, ग्रुप नेच बसत होतो
सर जे काही सांगतात, त्यातल काही काहीच लिहित होतो
वहीवर नाही म्हणून काय झाले? बेंचवर सर्व कोरत होतो
सर्व मित्राची नावे पाठ होती, तरी बेंचवर लिहून काढत होतो
वहीची मागची पाने तर नवीन नवीन खेळ खेळूनच भरून घेत होतो
आता पुढे कोठल्याही खुर्चीत बसलो तरी पुन्हा एकदा बेंचवर बसू द्या ना
हात जोडून विनवणी करतो, मला पुन्हा कॉलेजला येवू द्याना.... ... .. .

कॉलेज मध्ये मित्रांबरोबर फिरलेला एक एक क्षण अजून एकदा आठवत होतो
वर्गातून कोणाला बाहेर काढलं तर सर्वच बाहेर जात होतो
वर्गात कमी पण कॉलेज समोर कट्ट्यावर रोज तासन तास गप्पा मारत होतो
नंतर नंतर सारे, डेफोल्तर (defaulter) लागलेल्या लेक्चरलाच बसत होतो
सकाळी सकाळी पहिल्या लेक्चरला फक्त चहाच पियुन येत होतो
म्हणून सारे जण त्या वडापावच्या गाडीवर रोजच जात होतो
ती कॉलेज ची सर्व वर्षे पुन्हा एकदा कोणीतरी <<हात जोडून विनवणी करतो, मला पुन्हा कॉलेजला येवू द्याना.... ... .. .

कॉलेज मध्ये मित्रासोबत घालवलेले सर्व दिवस पुन्हा एकदा आठवत होतो
प्रोजेक्ट च्या नावाखाली भरपूर वेळा सायबर ला जात होतो
वर्षाच्या शेवटी शेवटी IMP QSTNS साठी वह्यासाठी फिरत होतो
परीक्षेच्या दिवशी मात्र रात्र रात्र भर जागत होतो
टीटवाला, सिद्धीविनायक आम्ही सर्व परीक्षेच्या नंतरच जात होतो
FIRST CLASS, SECOND CLASS कशाला? पासा पुरतेच मार्क काढत होतो
अभ्यास थोडासाच करून पास झाल्याचा आनंद पुन्हा एकदा घेवू द्या ना
हात जोडून विनवणी करतो, मला पुन्हा कॉलेजला येवू द्याना.... ... .. .

कॉलेज मध्ये हि माझी एका सुंदर प्रेयसी....
बोललो नाही न कधी पण अगदी फोटोत दिसते तशी...
बोलायला जाम मजा यायची ...
यार ते दिवस पण न कसे भूर कीं उडून गेले...
आता फक्त त्या कोरड्या आठवणी....
हात जोडून विनवणी करतो, मला पुन्हा कॉलेजला येवू द्याना.... ... .. .

कॉलेज नियम सुद्धा पुन्हा एकदा आठवून बघत होतो
कॉलेज चा आय.डी. मात्र कोणी सांगितल्या वरच घालत होतो
लाय्बरी मध्ये तासन तास, फक्त गप्पा मारायलाच बसत होतो
लेक्चर मध्ये मात्र पुस्तकात कमी पण MOBILE वरच जास्त लक्ष देत होतो
RECESS मध्ये सारे मित्र CORRIDOR मध्ये खूप ओरडत होतो
कॉलेज चे नियम मात्र काही जनासामोरच पाळत होतो
COLLEGE चे RULES & REGULATIONS पुन्हा एकदा BREAK करू द्या ना
हात जोडून विनवणी करतो, मला पुन्हा कॉलेजला येवू द्याना.... ... .. .

ह्यापुढे काय होईल आपले, ह्याचा आता विचार करत होतो
आता सुद्धा मी त्याच आठवणी काढत होतो
येथून पुढे सगळ्यांना लक्षात ठेवू, म्हणून मनालाच बजावत होतो,
एवड्या लवकर का संपले कॉलेज ? म्हणून वेळेला दोष देत होतो
असे वाटत मी लहानपणा पासूनच कॉलेज ला जायला पाहिजे होतो
परत चालू व्हावं माझे कॉलेज म्हणून देवालाच विनवत होतो
हे सगळे आठवल्य तर रडायला येतंय, एकदा तरी थोडेसे रडू द्या ना
मला कॉलेज ला पुन्हा जायचं ! हात जोडून विनवणी करतो, मला पुन्हा कॉलेजला येवू द्याना.... 

Saturday, June 11, 2011

मैत्री वरील आपले प्रेम
नेहमी असेच फुलत रहावे
तू नेहमी हसत रहाविस
आणि तुला हसवत मी रहावे..
-
कधी तू रुसून बसाविस
कधी मीही रुसून राहीन
रुसूनही सुद्धा मग आपण
एकाच वेळी सॉरी बोलावे..
-
कधी तू खोटं बोलावेस
मी ऐकत राहीन तुला
कधीतरी मीही बोलेन
तेंव्हा माफ़ कर मला..
-
डोळ्यांतुनी तुझ्या कधी
मी अश्रु ढाळू देणार नाही
आले जरी कधी चुकून
मातीमोल होवू देणार नाही..
-
पुढे काळही संपून जाईल
आणि शेवटी वेळही संपेल,
पण तरीही निरंतर राहील,
ती फक्त आपली मैत्री.
EYE TEST.

Find the small letter i..

IIIIIIIIIIIIIIIIIIIIIiIIIIIIIIIIIIIIIIIIIIIIIIIIIIII
...................
Find the letter M. this is hard.

NNNNNNNNNNNNNNNNNNNNNNNMNNNNNNNNNNNNNN.

Find what is wr0ng.

ABCDEFGHIJKLNMOPQRSTUVWXYZ.

after the c0untdown make a wish.

10 9 8 7 6 5 4 3 2 1.

now wish.

if u dont paste this in to 5 groups ur wish will be opposite.. this is true
चहा फक्त एक पेय आहे
खरे तर त्यात काही दम नाही,
पण ज्याचाय्शी झाली चाहत त्याच्याबरोबर घेतला
की त्याची नशा मादिरेपेक्ष्या कमी नाही,
पण लग्नाआधी एकाच कपात पिलेल्या त्या चहाची कशालाही सर नाही
लग्नानंतर त्याच प्रेमासोबत एकाच कपात परत एकत्र बसून चहा प्यायला आजकाल कोणाला वेळच मिळत नाही....
A Cute Proposal By a Boy To his LOver :) :)
...

My NAme is "I" :)
.
.

My Problem is "LOVE" :)
.
.
My Solution is "YOU".
.
.
.
.
.
:)
A Cute Proposal By a Boy To his LOver :) :)
...

My NAme is "I" :)
.
.

My Problem is "LOVE" :)
.
.
My Solution is "YOU".
.
.
.
.
.
:)
प्रेम बिम सारंच असतं झूठ.
सरतेशेवटी एकंच सत्य, आपण एकटे नि अटळ असते ताटातूट.
प्रेमांत पडणं म्हणजे शब्दशः पडणं असतं.
सुरुवात आनंदाश्रूनी झाली तरी शेवटी मात्र आपल्या नशिबी रडणंच असतं.
एकत्रं जगण्या मरण्याच्या नुसत्या खायच्या आणा-भाका.
आणि अचानक एके दिवशी कळून चुकतात आपण केलेल्या साऱ्या चुका.
तिच्या डोळ्यातंच त्याला स्वतःचा चेहरा दिसतो.
पण तिनं नजर चुकवल्यावर मात्र त्याला स्वतःचा चेहराही अनोळखीच भासतो.
आता भविष्याची चिंता नसते त्याला,
पण तिला मात्र त्याच्यातंच तिचं भविष्य दिसतं.
व्यवहारी जगण्याच्या नादांत भविष्यांत हे प्रेम बिम मात्र पुरतं फसतं.
तिच्या प्रेमाखांतर तो आकाशातले चंद्र तारेहि तोडायला तयार असतो.
पण आता प्रत्येक चांदण्या रात्री अश्रूंनी त्याच्या डोळ्यांचा बांध फोडलेला असतो.
रोज रात्री डोळे सारी कुस भिजवतांत.
निजायचं विसरून फितूर, तिच्या खोट्या स्वप्नांनीही सुखावतांत.
कदाचित तिचीही अवस्था यापेक्षा वेगळी नसते.
दोघांचे पाणावलेले डोळे पाहून, नियती मात्र क्रूरपणे हसते.
आता सारं मागे सोडून, दोघेही मनापासून नव्यानं जगण्याचा प्रयत्न करतांत.
पण नव्या जीवनाच्या नव्या वळणावरही, जून्यांच आठवणी नव्यानं घर करतात.
पण नव्या जीवनाच्या नव्या वळणावरही, जून्यांच आठवणी नव्यानं घर करतात.
विसरून जावे सारे, जाणले मी, हेच बरे
ना मानावे कोणा आपुले, अंती ठरते हेच खरे

सुचते सारे तरल, तरी अबोल व्हावी बोली
ओठी असावे हसू, होता जरी नेत्रकड ओली
पुसता रांगोळी अंगणी, रंगकण तरीही ऊरे
ना मानावे कोणा आपुले, अंती ठरते हेच खरे

येते जरी तुझी आठव, हरेक माझ्या श्वासाला
दाटतो कंठ नेहमीच, माझा हरेक घासाला
तरी वाटते, आटून जावे, माझ्या मनीचे झरे
ना मानावे कोणा आपुले, अंती ठरते हेच खरे

मनाला काय पुसावे, काय घ्यावे-द्यावे मनाला
कोंडावी वाफ, रोखावे आसवांच्या घनाला
मात्र तुला पाहता क्षणी, ऊठती निश्चयावर चरे
ना मानावे कोणा आपुले, अंती ठरते हेच खरे
ईन्जिनिअरींग
पूर्ण सेमीस्टर कट्ट्यावर बसणारा प्रत्येकजण, आपण फावल्या वेळेत ईन्जिनिअरींगही करतोय हे सोयीस्कररीत्या विसरलेला असतो.
पण आता सबमिशनच्या लास्ट डेट्स ची चाहूल लागताच, त्याच्याही नकळ्त फाईलींच्या ढिगाऱ्यामधे तो अचानक घसरलेला असतो.
कॉलेजच्या नावाखाली दिवसाही हॉस्टेलच्या रूमवर झोपा काढणारे डोळे आता रात्र-रात्र जागतात.
एकेका सबजेक्टचं सबमिशन पूर्ण करण्यासठी सारेच एकमेकांकडे आता झेरॉक्स आणि राईट-अप्स मागतांत.
घाई-गडबडीत, थोडंफार वगळून, कसं का असेना एकेक फाईल आता कंप्लिट होऊ लागते.
कष्टाची सवय नसल्यानं डोळे, पाठ, कंबर, हात; सारं शरीरंच आता निर्वाणीची भाषा बोलू लागते.
रात्र जागून काढण्यासाठी चहा-कॉफीच्या टपरीवर रात्रीही वर्दळ वाढू लागते.
एरव्ही तास न तास बुड न हलवणारी गर्दीही आता एक कप चहा-कॉफीतंच तिथून पाय काढू लागते.
कणभरही माहीती नसलेले राईट-अप्स कॉपी केल्यावर फाईल चेक करण्याची आता येते वेळ.
आज ये, ऊद्या ये या निरोपांबरोबर एकेका प्रोफेसरकडे खेटे घालण्याचा सुरु होतो मग खेळ.
यामधे भर म्हणून की काय नोटिस बोर्डावर झळकते डिफॉल्टर्स लिस्ट.
रेग्युलरली इर्रेग्युलर असणाऱ्या भावी ईन्जिनियरच्या सबमिशनच्या कहाणीत येते आता नवीनंच ट्विस्ट.
ऊद्याच्या एन्जिनियरचं सबमिशन चेक करुन डिटेन्शन टाळण्यासाठी पाच-पाच पेपर लिहून आणण्याची शिक्षा निश्चित होते.
याचं-त्याचं कॉपी करुन, जमेल तेवढं वगळून ही शिक्षाही मान खाली घालून आता भोगली जाते.
या एका महिन्यापुरता मात्र प्रत्येकालांच ईन्जिनिअरींगचा मनापासून तिटकारा येऊ लागतो.
सगळ्यांचे नखरे सहन करताना प्रत्येकजण प्रोफेसरपासून एच.ओ.डि आणि प्रिन्सिपललाही शिव्यांची लाखोली वाहू लागतो.
पि.एल. चालू झाली तरी अजून एकेका विषयाची तोंडओळखही व्हायची असते.
कुठल्या सबजेक्टला कोणत्या ऑथरचं पुस्तक वापरायचं हे ही अजून ठरलेले नसते.
सबमिशन संपून अभ्यासाला सुरुवात करेपर्यंत डोळे पांढरे व्हायची वेळ येऊ लागते.
स्कोरींगचं भूत मानगुटीवरून उतरून, कट-टू-कट मॅजिक फिगर गाठण्याची महत्वकांक्षा आता मनी पूनर्जन्म घेऊ लागते.
दिवसभर कट्ट्यावर दिसणाऱ्या टाळक्यांची गर्दी आता लायब्ररीमधे होऊ लागते जमा.
दिवस-रात्र पुस्तकांत डोकं खपवून अभ्यास करताना, खाणं-पिणं नि तब्येतीची कुणालांच नसते तमा.
असांच एकेक दिवस मोजताना परीक्षेचा तो अप्रिय दिवस येऊन ठेपतो.
कितही अभ्यास केला तरी एक्झामच्या पहिल्या बेलबरोबर प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकतो.
एकेका पेपरबरोबर एटिकेटिच्या लिस्टमधे पडू लागते भर.
एटिकेटिमधे का असेना पास होण्याची खात्री होतांच, पुढच्या सेमिस्टरला मात्रं ऑल-क्लिअर होण्याची योजना मनी करू लागते घर.
शेवटचा पेपर संपताच पुढच्या सेमिस्टरला पहिल्यापासून अभ्यास करायचा, असं प्रत्येकजण अगदी शपथेवर ठरवतो.
पण पुढच्या सेमिस्टरच्या पहिल्या दिवसापासून कट्ट्याचा ईतिहासंच प्रत्येकजण ईमाने-एतबारे गिरवतो.

हट साला... हि काय जिंदगी आहे?
रोज सकाळ प्रहरी,
नांदतो मुखात राम,
सांच्याला मात्र ठरलेला,
राम्या रामोशी अन जाम ..
हट.. साला...
वेळे आधी वेळेसाठीच
जोरात फक्त धावणे,
ठरलेल्या दिशांना,
आता आणखी किती उजाळणे?
हट.. साला..
आऊच.. कौच.. व्वाव ..
एवढाच काय तो संभोंग?
जल्ला हा तर फक्त,
रोज नव्याने उद्भवणारा रोग..
हट साला..
कोण आला कोण गेला?
याचा हिशोब ठेवायचा कुणी?
जो गेला तो विठ्ठल,
जो उरला तोच 'गनी'...
हट साला..
नव्याने छळते हि दुनिया,
अन नव्याने होतो मी गुलाम,
ओठांवर लाली सजवून,
रात गई बात गई, चल निकल..
अब तेरा क्या काम?
अशीच सजते रोज मैफल,