Thursday, September 13, 2012




एक सुंदर प्रेमकथा

आजच्या कहाणीचा हिरो आहे सागर आणि हिरोईन आहे नमिता.
दोघांचाही जन्म एकाच दिवशी एकाच हॉस्पीटलमध्ये झाला,त्या हॉस्पीटलमध्ये अडचणीच्या कारणास्तव एकाच बेडवर ठेवण्यात आलं,तेव्हाच त्याने तिच्या हाताला पहील्यांदा स्पर्श केला.तेव्हा ते दोघेही एका वेगळ्या उर्जेने थरथरले.कदाचित त्याने तिच्यावरचं प्रेम त्याने व्यक्त केलं असावं।सागरचे आईवडील हे मुळचे पुण्याचे आणि नमिताचे कोल्हापुरचे।आज त्या 
दोघांचाही तिसरा वाढदिवस आहे.आणि यामुळेच तर सागरचे वडील सागरच्या ऊदंड आयुष्यासाठी कोल्हापुरच्या महालक्ष्मीच्या दर्शणाला घेऊन आलेत.नमितालासुद्धा तिचे आईवडील याच कारणास्तव महालक्ष्मीच्या मंदिरात घेऊन आलेत.दर्शन घेऊन निघताना त्या छोट्या नमिताच्या हाताला सागरच्या त्या बोटांचा स्पर्श होतो जो पहील्यांदा दवाखान्यात झाला होता.तीने त्याच्याकडे बघुन एक गोड स्माईल केली,तेव्हा कदाचित त्याला वाटलं असावं की कदाचित हीने मला ओळखलंय.ही त्यांची दुसरी भेट.वरचासुद्धा काय काय घडवुन आणतोय हे कोणाला कधी कळलंय का?पुढे वाचा तिसरी भेट तर याहीपेक्षा intresting आहे.त्या दोघांचं एकाच कॉलेजमध्ये अॅडमिशन झालंय.आज कॉलेजचा पहीला दिवस दोघांनाही यायला खुप उशीर झालाय(उशीर तर व्हायचाच ना नाहीतर नशीब पुढचा खेळ कसा खेळणार).दोघेही क्लासकडे धावताहेत,आणि त्याच गडबडीत त्या दोघांची एकमेकांशी टक्कर होते.त्या धक्क्यामुळे तिच्या हातातुन पडलेलं पुस्तक तो तिच्या उडणार्या केसाकडे बघत तिच्या हातात देत असतो.त्याच्या हाताचा तिला स्पर्श होताच,दोघांनाही एका वेगळ्या उर्जेची जाणीव होते जी आम्ही आधी कधीतरी अनुभवलीय.नमिता न राहुन सागरला विचारतेय,आपण आधी कधी भेटलोय का?माहीत नाही पण मलाही तसंच वाटतं.आणि फक्त याच कारणामुळे त्यांची मैत्री होते.मग हळुहळु हीच मैत्री प्रेमात बदलते.एकमेकांना चोरुन भेटणं,भेटवस्तु देणं,तिला फुले आणुन देणं हे तर कायमचंच झालं.त्यांच प्रेम जोरावर असताना मग अचानक नशीबाने आपली चाके उलट्या दिशेने फिरवली.तिची काळजीखातर विचारली गेलेली प्रश्ने याला dominating वाटु लागली.परीक्षेमुळे त्याचं अभ्यासात बुडणं नमिताला तो मला टाळतोय असं वाटु लागलं.एकमेकांच्या वाटेवर डोळे लावुन बसणारे ते आज एकमेकांच्या वाटेवरुन जाणे टाळु लागले.आज त्या दोघांनी अधिकृतपणे breakup केला.जो मनातुन आधीच झाला होता.नशीब आज त्यांच्यावर हसत होतं,होतं काय आणि झालं काय?शिक्षण संपल्यानंतर दोघांचही वेगवेगळ्या वक्तींशी लग्न झालं आणि तेही एकाच दिवशी.आज ते त्यांच्या वेगवेगळ्या संसारात सुखी आहेत असं म्हणता तर येणार नाही पण त्यांना जे हवं ते त्यांनी साध्य केलंय.आज 1993 त्यांनी आपल्या वयाची साठी ओलांडलीय.नशीबाने त्यांना पुन्हा एकदा जवळ आणलंय असं म्हणायला हरकत नाही.कारण ते दोघेही आज मुंबईच्या लोकल ट्रेनने प्रवास करतायेत.पण वेगवेगळ्या डब्यात बसलेत.दोघांनाही एकमेकांच्या अस्तीत्वाची जाणीव नव्हती.तेवढ्यात ट्रेनमध्ये धडाम करुन स्फोट झाला.होत्याचं नव्हतं झालं.अतिरेक्यांनी घडवुन आणलेल्या त्या बॉम्बस्फोटामध्ये मृत लोकांची जी लिस्ट जाहीर करण्यात आली त्यामध्ये सागर आणि नमिता यांची नावंही होती.त्यांचे शव बचावकार्यातील कर्मचारी दोघेजण दोन विरुद्ध दिशेला नेत असताना.त्यांचा हातांचा स्पर्श जेव्हा एकमेकांना होतो तेव्हा,त्याच स्पर्शातील उर्जेने त्यांची शरीरं पुन्हा एकदा थरथरतात.तेव्हा ते शव नेणार्यांना वाटते की हे जीवंत असावेत.पण पुर्ण तपासणीअंती कळतं की खरंच त्यांचा मृत्यु झालाय...... जन्माची सुरुवात त्या एका गोड स्पर्शाने होते,शेवटही अशाच स्पर्शाने होते,मात्र यावेळी त्यातली जाणीव वेगळी असते.खरंच नशीब एखाद्याच्या आयुष्यात काय काय करतं.मित्रांनो नशीबावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या creativity वर विश्वास जास्त ठेवावा.कारण तुम्हालाच या गोष्टीची कधी जाणीव नसते की तुम्ही काय काय करु शकला असता किँवा करु शकता.आणि मग नंतर नशीबाला दोष देत बसता.
मित्रांनो या कथेतल्या नायिकेचं नाव आहे नंदिता.पण नायक कोण आहे हे पुढे तुम्हाला कळेलच. नंदिता ही सेंट फ्रान्सिस या कॉलेजमध्ये शिक्षण घेते.आणि त्याच क्लासमधे तिचा एक मित्र आहे भास्कर.दाढी वाढलेली,केस वाढुन मागे बांधलेले सलवार घालणारा,खुपच शांत,एकलकोंडा असा तो नंदितावर खुप प्रेम करायचा.एक दिवस त्याने हिँमत करुन नंदीताला प्रपोझ केलं.नंदीता त्याला म्हणाली,मला माफ कर भास्कर पण मी तुझ्यावर कधीही प्रेम क
रु शकणार नाही.कारण तु खुप एकलकोँडा,खुपच साधा आहेस.तु तर एखाद्या मशिनप्रमाणे काम करतोस,तुझं वेगळं व्यक्तिमत्व म्हणुन असं काही नाहीच.यांवर भास्कर खुपच निराश होऊन कॉलेज सोडुन निघुन गेला.काही दिवस तसेच जातात,नंदिताला भास्करचा विसर पडतो.आणि आता इथे कथेच्या नायकाची entry होते रोमियो त्याचं नाव.एक स्टाईलिश पर्सन.सुट,जीन्स स्टाईलिश गोगल,बुट.एकदम attractive हेअरस्टाईल.असा तो रोमिओ.नंदिताला पाहताच त्याला ती आवडते,सर्व मुलीँच्या मधुन तो तिच्या जवळ जातो आणि म्हणातो,"आपकी खुबसुरती को मेरी आँखो से पिलु,एक पल आपके प्यार का दे दो,उस पल में सो जनम भी जिलु".....काय?(नंदिता म्हणाली) तोःकाही नाही,हे फुल घे आणि माझ्या मैत्रीचा स्वीकार कर...तिला थोडा वेळ काही समजलच नाही.पण त्याची ही शायरी तिला खुप आवडली.तिनं ते फुल घेतलं आणि त्याच्यी मैत्री स्वीकारली.नंतर त्यांची हीच मैत्री वाढु लागली.रोमियट नंदिताला आवडु लागला,त्याची स्टाईल त्याचं बोलणं एकदम खुप वेगळं होतं.मग एक दिवस रोमियोने त्याच्या स्टाईलमध्ये नंदिताला प्रपोझ केलं.तिनं वेळ न लावता त्याला होकार दिला.मग त्यांचं हे प्रेम नंतर कॉलेजभर पसरलं.एक दिवस ती त्याला आपल्या घरी घेऊन गेली,घरच्यांना तर रोमियोबद्दल तिने आधीच सांगीतलं होतं.पण ते सगळे बाहेर गेले होते.घरात फक्त दोनच दिवसापुर्वि अमेरिकेहुन आलेले तिचे मामा होते जे एक मानसोपचार तज्ञ होते.त्यांनि रोमियोशी काही प्रश्न विचारले.त्याने त्या प्रश्नाची सराईतपणे उत्तरे दिली.त्यांना ते आवडलं पण त्याच्या बोलण्यातील दुट्प्पीपणा त्यांना जाणवला.त्यांनी नंदिताला चहा करण्यास सांगितलं.ती किचनमध्ये गेल्यावर ते रोमियोला म्हणाले मला तुझ्याविषयी काही सत्य जाणुन घ्यायचंय,म्हणुन मला तुला संमोहीत करायचंय,त्याने त्यांना काहीही न विचारता होकार दिला.त्यांनी त्याला संमोहित केलं,काही प्रश्न विचारले आणि पुन्हा रोमियोला भानावर आणलं.तोपर्यँत नंदिता चहा घेउन आली,तिच्या मामांनी दोघांच्या लग्नाला होकार दिला.ते दोघं खुश झाले नंतर तिने रोमियोला बाहेरपर्यँत ड्रोप केलं.ती घरात आल्यावर मामांनी नंदितालला प्रश्न विचारला,तुला काही दिवसांपुर्वी कोणी भास्कर नावाच्या मुलग्याने लग्नाची मागणी घातली होती? नंदिताला हे ऐकुन आश्चर्याचा धक्काच बसला कारण ही गोष्ट भास्कर आणि फक्त तिलाच माहीती होती,मग तिने मामांना त्याबद्दल सगळं सांगुन टाकलं.मामां हे ऐकुन त्यावर म्हणाले,तो मुलगा आता कोण आणि कुठे आहे माहीतीये तुला? नाही मला नाही माहीती.तुझा हा रोमियो म्हणजे तोच भास्कर आहे.तीःहे कसं शक्य आहे मामा तुम्ही काहीही काय बोलताय?मामाःसांगतो सगळं सांगतो,हा भास्कर बालपणापासुन एकटाच राहतो.त्याचे आईवडील त्याच्या बालपणीच गेले.त्यामळे त्याचा बाहेरच्या जगाशी फारच कमी संबंध आला.त्यामुळे तो स्वतःच्या जगात मग्न झाला.तो स्वतःशीच बडबडु लागला.स्वतःशीच खेळु लागला.माणसामध्ये चेतन आणि अचेतन असे मनाचे दोन भाग असतात.ते जसं कम्प्युटरचा ram आणि harddisc काम करतात ना तसेच काम करतात.भास्कर एकटा पडु नये म्हणुन त्याला गरज असलेला मित्राची गरज त्याच्या अचेतन मनाने त्याच्यामध्ये एक वेगळं व्यक्तिमत्व निर्माण करुन भागवली.यालाच सायंटिफिक भाषेत split personality(दुभंगित व्यक्तिमत्व)म्हणतात.जो एक मानसिक आजार आहे.तो मोठा झाला तुझ्या प्रेमात पडला तु त्याला नाही म्हटलंस.यामुळेच भास्कर आत्महत्या करणार होता.स्वतःला या परिस्थीतीतुन बाहेर काढण्यासाठी त्याच्या अचेतन मनाने एक स्टाईलिश व्यक्तिमत्व accept केलं.भास्करचा romio झाला.पण तुला हे ऐकल्यावर तर जास्त आश्चर्य वाटेल की भास्कर आणि रोमियो या दोन वेगवेगळ्या व्यक्ती आहेत असंच भास्करला वाटतं.भास्करच्या अचेतन मनाने स्वतःमध्ये अशी सेटींग लावलीय की तो जेव्हा तुला बघतो तेव्हा तो आपोआपच भास्करचा रोमियो होतो.हे तेव्हाच होऊ शकतं जेव्हा एखाद्या गोष्टीप्रती तुम्ही तुमच्या मनाला पुर्णपणे वाहुन नेता.आणि तुझ्या प्रेमामध्ये भास्करने स्वतःला खुप वाहुन नेलंय.
नंदिताचा तर या गोष्टीवर विश्वासच बसत नव्हता,म्हणुन तिने मामाला विचारलं,हे तुम्हाला कसं माहीत?मी एक प्सायकॅट्रीस्ट आहे.मघाशी त्याला प्रश्न विचारताना,त्याच्या स्वभावातील दुट्प्पीपणा मला जाणवला.म्हणुन मी तुला चहाच्या बहाण्याने आत पाठवलं,त्याच्या परवानगीने त्याला संमोहीत केलं,आणि त्यानेच ही सर्व हकीकत सांगितली...मामा काहीही करा मी त्याच्यावर खुप प्रेम करते हो.तो कोणीही असो पण माझं त्याच्यावर खुप प्रेम आहे,त्याला यातुन बरं करा.मामा म्हणाले,घाबरु नकोस बेटा,तो फक्त एक मानसिक आजार आहे जो नक्की बरा होईल।मामांच्या सांगण्यावर तिने रोमियोला सांगितलं,कि तु रोमियो नसुन भास्कर आहेस.ही गोष्ट त्याच्या मनाला पटली नाही,त्याला वाटत होतं हे तर अशक्य आहे भास्कर कुठे आणि मी कुठे?पण फक्त नंदिताच्या प्रेमाखातर तिच्या सांगण्याने त्याने तिच्या मामाकडे संमोहन उपचार चालु केले.आणि एका महीन्यातच तो बरा झाला.नंदिता खुपच आनंदी दिसायची.रोमियोचा कधी भास्कर झाला हे त्याला कळलंच नाही.पण नंदिताला नक्की कळलं की,स्टाईल,गुडलुक हे फक्त एक आकर्षण असतं.जे कधी ना कधी संपतच.पण माणसाचा स्वभाव त्याचं मन हे कधीच बदलत नाही....त्यामुळे एखादा मुलगा रोमियो असो वा भास्कर त्याची स्टाईल नाही त्याचं मन त्याचा स्वभाव बघा.स्वभाव चांगला असेल तर आयुष्यभर तुम्ही त्याच्यासोबत सुखी राहाल,मग भलेही तो दिसायला साधा का असेना


बाप्पांच्या आशीर्वादा ने दिवसाची सुरवात करूया
सुंदर दिवसाची
सुंदर सुरवात,
नाजुक उन्हाची
प्रेमळ साद,
मंजुळ वाऱ्याची
हळुवार हालचाल,
रोज तुमच्या
आयुष्यात येवो
सुंदर सकाळ...
!! श्री गणेशाय नमः !!
* शुभ प्रभात *
 — 
बाकि........ मी मस्त आहे ...

हो, तू नाहीस म्हणुन
मन जरा अस्वस्थ आहे
होऊ दे त्याला काहीतरी

मी माझ्या कामात व्यस्त आहे
बाकि........ मी मस्त आहे ........
हो, श्वासही कोंडतो कधी कधी
त्याच्यावारही एकतेपनाचा ताण आहे
होइल कधीतरी सरळ,
त्यालाही वस्तुस्थितिचे भान आहे
बाकि, मी एकदम छान आहे .........
तू आठवण करून द्यायचिस
की मला झोप येत आहे
आता नाही येत, नकोच ती!
भलत्या स्वप्नांवर ही मात आहे
बाकि, मी मजेत आहे ................
गालांवर, डोळ्यांच्या खालि,
ओलावा आहे, फार बोचरा आहे
पण असू दे, कारण त्याच्या प्रत्येक थेम्बात
तुझाच हसरा चेहरा आहे
म्हणुन मी तसा बरा आहे .............
.
मी कसा का असेना,
बोलुन चालून एक विझलेली राख आहे
तू कशी आहेस ग??
बस्स, तेवढीच एक रुखरुख आहे

Monday, July 30, 2012

मुलगा " म्हणजे काय ?

" मुलगा" हा परेम्श्वराची सर्वात
सुंदर निर्मिती आहे...

" मुलगा" त्याच्या जीवनातील
प्रत्येक पडावामध्ये
काहीतरी त्याग करत असतो...
...

"मुलगा" त्याचे खेळणे आणि चोकलेट
बहिणीसाठी त्याग करतो...

"मुलगा" त्याचा पौकेट
मनी त्याच्या गर्ल फ्रेंड
साठी त्याग करतो...

"मुलगा' त्याची सिगारेट
आणि बियर
त्याच्या मित्रासाठी त्याग
करतो...

"मुलगा' त्याचे पूर्ण तारुण्य
त्याच्या पत्नी साठी आणि मुलासाठी कोठलीही तक्रार
न करता निमुटपणे त्याग करतो...

मुलाचे आयुष्य हे फार कठीण असते
आणि तरीही तो सर्व त्याग करत
हसत हसत आयुष्य जगत असतो...
म्हणून तुमच्या जीवनात
येणार्या प्रत्येक मुलाचा आदर
करा...

कारण तुम्हाला हे कळणार पण
नाही कि तो तुमच्यासाठी काय
त्याग करू शकतो...

" मुलगा' म्हणजे त्यागाची एक
दिव्य मूर्ती असतो. पण त्याचे
महत्व कोणालाच काळात नाही...

चला आपण सर्व अश्या त्याग
मूर्ती मुलाचे नतमस्तक होवून नमन
करू...

हि पोस्ट तुम्ही सर्व मुलांशी शेर
,tag
करा ...आणि बिचारे म्हणतील ...
" खरच आम्ही असेच असतो "

आणि मुलींशी पण शेर
tag,
करा आणि त्यांना पण जाणीव
होऊ द्या...आणि त्या म्हणतील ,

" खरच मुले अशी पण असतात "

♥ हे जग सोडून गेल्यानंतर, माझी एकच इच्छा असेल ती म्हणजे,

" पुढच्या जन्मात आश्रू बनून तुझ्या डोळ्यात जन्माला येण"......

आणि जर तस झालंच,
तर मी जगातील असा एकमेव नशीबवान प्रियकर असेल......

जो तुझ्या चमकणार्या सुंदर डोळ्यात जन्म घेईल, तुझ्या गोड गालांवर राहील आणि तुझ्या नाजूक ओठांवर शहीद होईल." ♥
रडायला तर खुप येत होत..

पण तिच्या समोर मला रडता पण येत नव्हत..

त्यावेळी चेहरा होता हसरा

पण आतुन मात्र मन रडत होत..

त्या ठिकाणी डोळे पाहणारे खुप सारे होते...

पण माझ मन जाणणार
मला कोणीच दिसल नाहि 

ती' नसताना.. चिंब पावसात भीजतांनाच तो आकाश, 'ती ' नसताना असण्याचा आभास, मोहरून सोडतो तो स्वप्नांचा सहवास, अरुंद वाटानवरून एकत्र केलेला तो प्रवास, तिच्या मिठीतीलतो हवा असणारा स्पर्श, थोडा वेळ का असेंना विसरवूनटाकतो जीवनाशी केलेलाप्रत्येक संघर्ष, तीचं ते लाजनं आणि लाजून गालात हसनं, गालांमधील खळी आणि ओठांवरील हास्य, नेहमीच कायम ठेवतं तिच्या मनातील रहस्य, 'ती" आत्ता येईल ही नेहमीचीच आस, 'ती' आली की मिठीत घेऊन घेतलेला दीर्घ श्वास, 'ती' जवाळ नसतानचा तिच्याआठवणींचा प्रत्येक क्षण असतो खास त्यामुळेच माझेजगणे झाले आहे फक्त तिच्या साठी खास....


मला अजून प्रेम करायला जमलेच नाही
तुझ्या डोळ्यात डोळे घालून बोलणेजमलेच नाही
फोने वर तासंतास बडबड करणारी मी समोर तू आल्यावर बोलायला जमलेच नाही
मला अजून प्रेम करायला जमलेच नाही
तुझ्या भेटीच्या विरहात माजे अनुभवलेले दुखः तुला सांगताच आलेनाही
बाकीच्यान्सारखा तुज्या हातात हात घालून फिरणे जमलेच नाही
मला अजून प्रेम करायला जमलेच नाही
तुझ्या काळजीत वाटणारी हुरहूर तुला सांगणे जमलेच नाही
रात्री तुझ्या विचारात बसणारी मीचंद्रात तुला पाहणे जमलेच नाही
मला अजून प्रेम करायला जमलेच नाही
तुजला भेटण्यासाठी खोटी कारणे शोधतच आले नाही
जीवापाड प्रेम करणारी मी कधी माझ्या भावना व्यक्तच करू शकले नाही
मला अजून प्रेम करायला जमलेच नाही
एवढा प्रेम करूनही तू अजून माजा जालाच नाहीस
म्हणूनच वाटते मला अजून प्रेम करायला जमलेच नाही ..जमलेच नाही!!!!!!!!!!


एक सुंदर प्रेमकथा...♥

अंकीता आणि शुभम हे लायब्ररीत बसलेत..
अंकीताला वाचनाची आवड आहे तर शुभमला मोबाईल चॅटची..
वाचचाना तिचं थोडं लक्ष शुभमवर जातं..
तो मोबाईलमध्ये डोळे घालुन बसलाय..
अंकीता त्याला सहजच म्हणते,,
I love u..
हे ऐकताच शुभमने समोर बघत फोन कडेला ठेवुन दिला..

आणि म्हणाला,
हो मला माहीतीये..
पण,
तु मला सारखी सारखी याची जाणीव का करुन देतेस..

अंकीताःयाची दोन कारणं आहेत,
एकतर तुला माझ्या प्रेमाची जाणीव झाली पाहीजे...
आणि दुसरं म्हणजे तु अशावेळी तुझा फोन बाजुला ठेवुन माझ्याशी बोलु लागतोस..
जे मला हवं असतं..
आणखी एक कारण आहे ते म्हणजे,
या तीन शब्दात एक जादु आहे..
जेव्हा भविष्यात कधीतरी आपण वेगळे व्हायची वेळ आली तर हेच शब्द आपल्याला एकत्र आणतील..

शुभम तिच्या हातातलं पुस्तक हिसकावुन घेतो..
आणि म्हणतो,,
मला तेवढे टोमणे मारशील मोबाईल या मुद्द्यावरुन..
पण तु तेवढं तेच तेच हे रोमियो ज्युलीएटचं पुस्तक कितीवेळा वाचशील..??

अंकिता - ःहे पुस्तक माझ्यासाठी खुपच खास आहे..
आणि तुलाही भविष्यात याच पुस्तकाची गरज पडेल कधीतरी..

शुभम - छे छे कधीच नाही पडणार गरज..,,
but I love u too..♥

अंकीता - I know...

मित्रांनो या भेटीनंतर तर तुम्हाला कळलंच असेल की,,
त्या दोघांचं एकमेकांवर किती प्रेम आहे ते..
but कहानी मेँ twist जरुरी है बॉस..
तोच इथे सुरु होतोय..
चला तर मग तोच अनुभवुया..

काही दिवसांनंतर
रोज कॉलेजला वेळेवर येणारी अंकिता आज कॉलेजवर आलीच नाही..
गेली दोन तास शुभम तिची वाट पाहतोय...
तिचा फोनही स्वीच ऑफ आहे...

तो तिच्या घरी जातो..
पण तिच्या घराला कुलुप आहे..
शुभमला काही सुचत नाही..
आजपर्यँत कुठेही पहीला मला सांगुन जाणारी अंकीता आज मला न सांगताच कुठे निघुन गेली..
या चिँतेने शुभम खुपच व्याकुळ झाला...

त्याला काही सुचतच नव्हते..
त्याला ही गोष्ट पटतच नसते की,,
अंकिताने माझ्यासाठी काहीच मॅसेज सोडला नाही..
थोडा विचार केल्यावर त्याला एक गोष्ट आठवते..
तो बाईक स्टार्ट करतो आणि लायब्ररीवर जातो..
तिथे चौकशी केल्यावर कळतं की,,
अंकीता सकाळी लवकर इथे येऊन गेलीय..
त्याला ती वाचत असलेल्या रोमियो ज्युलिएट या पुस्तकाची आठवण होते..
तो ते पुस्तक उघडतो..
पुस्तकात त्याची शोधाशोध सुरु होते..
पण त्यात काहीच त्याला सापडत नाही..
तेवढ्यात त्याला अंकीताची ती लाईन आठवते जेव्हा तिने म्हटलं होतं,,
कि जेव्हा भविष्यात आपण वेगळे होण्याची परिस्थिती येईल तेव्हा I love you हेच शब्द आपल्याला एकत्र आणतील..

त्याला काहीतरी सुचतं..
तो पुन्हा तेच पुस्तक उघडतो आणि बरोबर त्यातलं 143 (I LOVE YOU=143) नं चं पान उघडतो..
ते पान चिकटवलेलं असतं..
ते पान तो एका बाजुने फाडतो..
त्यात एक चिठ्ठी असते..

त्यात लिहीलेलं असतं,
मला माहीती होतं शुभम तु येथवर पोहोचशील..
कारण हे माझ्या प्रेमाचं नशीब होतं..
आता तुझ्या प्रेमाच नशीब काय आहे ते पाहायचंय..
जेव्हा तुझ्या हातात हे पत्र पडेल तोपर्यँत कदाचित मी कलकत्याला पोहोचलीही असेन..
माझी 11:30ची ट्रेन आहे..
काल पप्पांचं पत्र आलं होतं त्यांनी माझ्यासाठी मुलगा पाहीलाय..
आज तातडीने यायला सांगितलंय..
मला माझं नशीब आजमावायचंय..
तु माझ्या नशीबात आहेस की तो मुलगा माझ्या नशिबात आहे...
तुझी अंकीता...

साडेअकरा वाजायला फक्त पंधरा मिनिटे कमी असतात..
रेल्वेस्ट ेशनपर्यँतचं अंतर अर्धा तासाचं असतं..
शुभम आपल्या बाईकवर बसुन भन्नाट वेगाने रेल्वेस्टेशनकडे निघाला..
अर्ध्या तासाचं अंतर त्याने फक्त सतरा मिनिटांत पुर्ण केलं..
त्याने बाईक तिथेच सोडली आणि धावत धावत रेल्वेस्थानकावर अंकीताला शोधु लागला..
चौकशीअंती कळालं की कलकत्याची रेल्वे दोनच मिनिटांपुर्वी निघालीय..
तो खुपच निराश झाला..
त्याचं दुःख अश्रुरुपाने डोळ्यात भरुन आलं..

त्याचं नशीब त्याला दगा देऊन गेलं होतं..
तो त्याच नैराश्यावस्थेत तिथल्या एका बँचवर बसुन राहीला..
तेवढ्यात एक अलगद हात त्याच्या खांद्यावर पडला त्याने मागे वळुन पाहीले..
तर ती अंकीताची एक मैत्रीण होती..
ती म्हणाली अंकिता तुझ्यासाठी काहीतरी देउन गेलीय..

तो म्हणाला,
काय?
तीःते तु अंकीतालाच विचार..
ती बाजुला झाली तिच्या मागे अंकिताच उभी होती..
अंकिताला पाहताच त्याचे हुंदके अनावर झाले आणि तो अंकीताला मिठी मारुन रडु लागला..

अंकिताने योग्य तो निर्णय घेतला होता..
शुभमला सोडुन न जाण्याचा,
कारण तिने बुद्धीनं नाही..
मनाने निर्णय घेतला होता,,
म्हणुनच तर ट्रेन निघुन गेली पण,
अंकीता नाही...

मित्रांनो आजवर घडलेल्या ९०% प्रेमकथांचा अंत यापेक्षा पुर्णपणे विरुद्ध होतो..
मुली शेवटच्या क्षणी वडीलांचं ऐकुन किँवा त्यांचा विचार करुन बुद्धीने निर्णय घेतात..
आणि मनातल्या भावनांना दाबुन टाकतात..
कधीकधी याचा खुप मोठा परिणाम मुलांच्या आयुष्यावर होतो..
Friends मी कोणाविरुद्ध तक्रार करत नाही..
मला फक्त एवढंच सांगायचंय..
"दिलक े मामले में हमेशा दिलकी सुनो,
ना की दिमागकी.
मैत्रिचा सुगंध……
ज्या जमावात त्याने मित्र शोधून घेतले
खरे म्हणजे जे मिळाले त्यांचा त्याने स्वीकार केला [!]
त्याच्या ओंजळीतील शब्दाच्या फुलांचा वास
त्याना घेऊ दिला !
मग त्यांनी का नाक बंद करून घेतले ?
अचानक !!
ज्यांना त्याने मित्र म्हणून समजले
ते असेकसे उलटे निघाले ….?
त्याला दूर लोटताना
त्यांना कसे हसू आले ?
त्यांनी त्याला का सोडले वार्यावर
नि फक्त घेतला त्याचा उपयोग करून
स्वताच्या जाहिरीतीसाठी …!!
ज्या जमावात त्याने मित्र शोधून घेतले
की त्याला मित्र शोधता नाही आले [?]
तो असा मित्रासाठी तहानलेला ….
खर्या मैत्रीच्या शोधात …
त्याच्या ओंजळीतील फुले फक्त त्यांच्यासाठीच आहेत
वास असलेली …..!
खास मित्रांसाठी …!!
त्याला येतोय मैत्रीचा सुगंध
दूर रानावनातून
नि तो धावतोय रानभर ….
कधीचा …आयुष्यभर …!!
खुळ्यासारखा …….!
मैत्रीच्या सुगंधाच्या वासाचा पाठलाग करीत
कस्तुरीमृगासारखा …..
ह्या माणसाच्या जमावात
त्याला नाही समजत की
मैत्रीचा सुगंध त्याच्याच मनात
नि तो शोधतोय जमावभर
माणसाच्या जंगलात……!!
जेव्हा मनुष्याकडील धन नष्ठ होते,
तेव्हा वास्तविक त्याचे काहीचनष्ठ होत नाही..
जेव्हा मनुष्याचे आरोग्य बिघडते,
तेव्हा त्याचे काही तरी नष्ठ होते..
परंतु,
जेव्हा मनुष्याचेचारित् र्य बदनाम होते
तेव्हा त्याचे सर्वस्व नष्ठ होते..
जीवन खूप सुंदर आहे....
If someone loves you a lot,
If someone cares you always,
If someone keeps you happy always,
then
you should also have to hear his/her pain and problems which is not expressible.......
Its happen only in true love :)
तुला नको असला तरी मला शेवटचं भेटायचं आहे 
तू कधीच न दिसण्याच्या आधी डोळे भरून पहायचा आहे 
ठरवलं आहे दोघांनीही कि भेटल्यावर डोळ्यांत आणायचं नाही पाणी 
पण माहिती आहे भेटल्यावर अश्रुन्शिवाय बोलणार नाही कुणी 
खूप काही बोलायचा आहे खूप काही सांगायचं आहे 
मनात साठवलेल्या शब्दांना ओठावर आणायचं आहे
तुझा शेवटचा चित्र मनात रंगवायचा आहे
हा चेहरा परत दिसणार नाही म्हणून मनाला समजवायचा आहे
जाता जाता फक्त माझी एवढीच अपेक्षा आहे
एकदा मिठीत घेऊन तुला अश्रूंमध्ये चिंब भिजायचा आहे.
...
ठरवलं होतं प्रेम कधी करायचं नाही.
वेड्या भावविश्वात गुंतुन बसायचं नाहि.
कोण तो कुटला
त्याच्यासाठी झुरायचं नाहि.
त्याच्यासाठी आपली स्वप्न तोडायची नाहीत
सगळी स्वप्ने सगळे
बोल आज खोटे ठरले
कशी कोणास ठाऊक!
प्रेमाच्या बंधनात गुंतत गेले तो माझा अनं?
मी त्याची हे कळु लागले
माझेच बोल मला नकळत
आठवु लागले
मी ही आज इतरांसारखी झाले
रात्र न दिवस
त्याची वाट पालहणं
हवहवस झाले
त्याचे ते लाडीवाळ शब्द
ऐकण्यास
आज मी चातका प्रमाने
आतुर झाले
कोणाच्यातरी येण्याने
आयुष्य बदलुन गेले
माझे सारं विश्वचं त्याच्यात दिसु लागले
खरचं मी पण आता
कोणावर तरी प्रेम करु लागले
कोणाचा तरी सततं विचार करण।
मलाही आता जमु लागले
प्रेम काय असतं हे
मला कळु लागलं

सातारा ह्या गावी रहात असलेल्या आपल्या आईला तिच्या वाढदिवसानिमित्त पोस्टाने फुले पाठविण्यासाठी मुंबईत राहणारे शामराव फुले घेण्यास मंडई मध्ये गेले,
तिथे गेल्यावर त्यांना एक छोटीशीमुलगी रडत असल्याचे दिसले,,
त्यावर त्यांनी विचारले,
शामराव :- तू का रडत आहेस बाळ..???
मुलगी :- मला माझ्या आईसाठी फुलघ्यायचे आहे,,
फुल १० रुपयाला आहे पण माझ्याकडे ४ च रुपये आहेत...
शामराव :- एवढेचना चल मी तुला फुल घेऊन देतो....
(फुल घेऊन दिल्यावर)
चल मी तुला घरी सोडतो...
मुलगी :- हो चालेल मला माझ्या आईजवळ नेऊन पोचवा..
(त्यावर ती गाडीत बसते..)
शामराव :- कुठे सोडू तुला..??
मुलगी :- इथून सरळ गेल्यावर उजव्या हाथाला स्वर्ग आहे तिथे...
शामराव :- पण तिथे तर स्मशानभूमी आहे...!!!
मुलगी :- काका,"जिथे आई तोच स्वर्ग..."
नव्हे का...???
शामरावांच्या हृदयाला तिच्या शब्दांनी स्पर्श केला...
पोस्टाने सातार्याला फुले पाठविण्याच्या ऐवजी शामराव स्वताहा सातार्याला आपल्या आईला भेटावयास गेले...!!!
तात्पर्य :-" हि गोष्ट वाचून तुमच्या हृदयाला जिने स्पर्श केला ती भावनाच तात्पर्य होय...

लेक' माझी लाडाची ....!

आईला पुन्हा पोर झाली
बापाने तिला लई मारली
आई बिचारी हमसून रडली
देवाला शिव्या दिऊ लागली !

पोरगी म्हणजी जीवाला ताप
म्हणत आईला मारतुया बाप
पण मला बाप जवळ घेतु
सोनीचा का गं राग करतू ?

एक दिवशी मी आईला विचारलं
आईंच्या डोळ्यात पाणी तराळल
"लेकीचा जनम वंगाळ असतुया
जन्मभर तिला मरण असतया" !

"पण लेकरा 'बा' ला सांगू नकू
लेक माझी लई मया करतीया
नाय पाजलं तरी गप्प झोपतीया
अंर 'लेक' हाय म्हणून जग हाय
पण तुझ्या 'बा' ला कसं रं पटत नाय" !

माझ्या बी डोळ्यात पाणी आल
माझ्या बहिणीला मी जवळ घेतलं
गोऱ्या गोऱ्या गालाच मुक्क घेतलं
अन जन्मभर दुखः न देण्याचे वचन दिलं !
तो: ऐक ना..तू इतकी चांगली नको वागूस सगळ्यांशी.

ती:अरे पण मी काय केलेय आता? मी तर एकदम साधी वागतेय...

तो: तेच तर ना..... "सामान्य रहाणं हिच एक असामान्य गोष्ट आहे...आणि तितकीच कठीण नि वाईट आहे.." तू जितकी चांगली वागशील ना तितका तू स्वत:वर अन्याय करून घेतेयंस...अपेक्षा वाढतात गं सगळ्यांच्या आपल्याकडून..... आणि त्या आपण पूर्ण नाही करू शकलो ना तर दोष आपल्याकडे येतो...

चूक जगाची नसते..... " लोकांनी आपल्याकडून काय अपेक्षा करावी हे आपणच आपल्या कृतीतून ठरवत असतो..."

ती: हम्म्म.....तू पण ना.....खरंच वेडू आहेस....
काय करू मग मी आता...? वाईट तरी कशी वागू...?

तो: ते पण खरेच आहे म्हणा.... " वाईट वागायला पण वाईट असावं लागतं..."
तुझं मनच मुळात निर्मळ...मग तू बिचारी तू तरी काय करणार...?

पण.......... सोड,जाऊ दे.आहे तशीच वाग....
" गोड पाण्याच्या नदीमुळे समुद्र कशी ना कधी गोड होइलच....."

ती: (गालातल्या गालात हसली.)

तो: ये चांगलं वाग सांगितलं ना....?????
तू पण खूप दुष्ट आहेस हा.....काही चांगली वगैरे नाहीयेयस...

ती:(चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह) ???????

तो: " अशी हसत नको जाउस.....
तुझं हसणं वेड लावतं मला...."
पुन्हा ती तशीच वाईट वागली... :P
तो: ऐक ना..तू इतकी चांगली नको वागूस सगळ्यांशी.

ती:अरे पण मी काय केलेय आता? मी तर एकदम साधी वागतेय...

तो: तेच तर ना..... "सामान्य रहाणं हिच एक असामान्य गोष्ट आहे...आणि तितकीच कठीण नि वाईट आहे.." तू जितकी चांगली वागशील ना तितका तू स्वत:वर अन्याय करून घेतेयंस...अपेक्षा वाढतात गं सगळ्यांच्या आपल्याकडून..... आणि त्या आपण पूर्ण नाही करू शकलो ना तर दोष आपल्याकडे येतो...

चूक जगाची नसते..... " लोकांनी आपल्याकडून काय अपेक्षा करावी हे आपणच आपल्या कृतीतून ठरवत असतो..."

ती: हम्म्म.....तू पण ना.....खरंच वेडू आहेस....
काय करू मग मी आता...? वाईट तरी कशी वागू...?

तो: ते पण खरेच आहे म्हणा.... " वाईट वागायला पण वाईट असावं लागतं..."
तुझं मनच मुळात निर्मळ...मग तू बिचारी तू तरी काय करणार...?

पण.......... सोड,जाऊ दे.आहे तशीच वाग....
" गोड पाण्याच्या नदीमुळे समुद्र कशी ना कधी गोड होइलच....."

ती: (गालातल्या गालात हसली.)

तो: ये चांगलं वाग सांगितलं ना....?????
तू पण खूप दुष्ट आहेस हा.....काही चांगली वगैरे नाहीयेयस...

ती:(चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह) ???????

तो: " अशी हसत नको जाउस.....
तुझं हसणं वेड लावतं मला...."
पुन्हा ती तशीच वाईट वागली... :P
एका लहान मुलाच प्रेम पत्र...
(आपल्यातल्या हि कोणीतरी..लहान असताना पाठवल असेल अस.. कोणाला तरी.. )

प्रिय पिंकी ,

प्रेम पत्र

पाठवण्यास कारण कि, मला तू खूप आवडतेस. तू पण माझ्याकडे सारखी बघत असतेस. म्हणून मला वाटते मी पण तुला आवडत असेल. तर गणिताच्या पेपरला मला मदत कर, तू रेड रीब्बन नको लावत जाऊ तुझ्या मागची मंदा त्यावर इंक सोडते मग मला राग येतो. ती माझ्या घर शेजारी राहते, इंक चा बदला म्हणून तिच्या घराची बेल वाजून पळून जातो. तू fair & lovely लावत जा, आणखी गोरी दिसशील. तुझ्या शेजारी गुड्डी आहे न ती तुझ्या हून गोरी आहे पण मला तूच आवडतेस कारण ती माझी पेन चोरते . पत्रचा राग आला तर मला परत दे, सरना देऊ नकोस .

तुझा खरा प्रेमी बंड्या

Wednesday, July 4, 2012


दीवसा स्‍वप्‍ने बघतो मी,
आणि रात्री जागत असतो मी.

ती येणार तीला भेट काय द्यावी.
या विचाराने तिचावरच
कविता करत बसतो मी.

उगाच काहीही लिहीत असतो मी,
मित्रांनी पाहील्‍यावर त्‍यांचा
करमनुकीचा विषय बनतो मी.

एकटाच तिच्‍या विचारात
बरबडत बसतो मी,
आणि स्‍वतहुन जगात
वेडा ठरत असतो मी.

ती ज्‍या ठीकाणी मला सोडुन गेली.
त्‍याच ठीकाणी जाऊन
बसतो मी,
ती गेलेल्‍या रस्‍त्‍याकडे
एकटकिने पाहत असतो मी.

मला माहीती हे ती येणार नाही.
तरीही तीचीच वाट बघतो मी,
संध्‍याकाळ झाल्‍यावर
मन तीथेच सोडुन घरी परतत असतो मी.

रोज रात्री देवाजवळ तीला
भेटण्‍याची प्रार्थना करत असतो मी,
आणि सकाळ झाल्‍यावर
त्‍या जागेवर जाऊन वेड्यासारखा
पुन्‍हा तीचीच वाट बघत असतो मी.
पुन्‍हा तीचीच वाट बघत असतो मी.

विनवणी ... प्रेयसीची !




शब्दांनी जे तू ना वदले,
नयनांनी ते मज कळले !
गुपित हृदयीचे जे लपविले,
तव चेहऱ्याने मज कळविले !

तू भले कितीहि नाकारले,
तव चालचलानांनी मज दर्शविले !
चोरून मज करिसी इशारे ,
प्रत्युत्तर देता लाजसी का रे ?

कुणी वाखाणता मम रूपा रे,
होऊनी उदास रुसशी का रे ?
संशयाने मग तुझे न बोलणे,
प्रेम नाही तर काय म्हणावे ?
प्रत्येक मुलीच्या मनात
एक सुंदर स्वप्न असत
चांगला जोडीदार मिळावा
अस मागण असत
विचारून तर बघा तिला
तुझ मन काय म्हणत?
ओठांवरच्या शब्दांनीच सारी
अपेक्षा व्यक्त करत मुलीच मन ते
सैरावैरा धावत असत
कधी खेड तर कधी शहर
गाठत असत
कुणाला सुंदर ,कुणाला शिक्षित
कुणाला गोरी, कुणाला उंच
प्रत्येकाच मुलीविषयीच
वेगळच मागण असत
तडजोडीची वेळ आली ,
की मुलिलाच पुढे सरकाव लागत
नविन कुटुंबात प्रवेश करतांना
नात्यांच भान ठेवाव लागत
समाज वेगवेगळ्या
प्रथा काढतच असत
ते पूर्ण करता करता
मात्र बापाच्या जिवाच रान होत
२२ वर्ष जपलेल धन हे
शेवटी परकयाला द्याव लागत
जिवापाड जपलेल्या तुकड्याला
स्वत:पासून तोडाव लागत
येणारे लोक येउन जातात
खाणारे पिणारे मजा करून जातात
उरतात ते मुलीचे आई-बाप
जी दुसर्यांची ओझी वाहत असतात
कधी वाटत मुलगी होण पाप का?


आई-बापाला ही सजा का?
या रुढी परंपरा आशा कश्या?
मुलींच्या घरच्यांनीच पाळायच्या कश्या?

शाळेतील आठवणी.........
छडी लागे छम छम.......
शाळेत शिकत असतानी गृहपाठ केला नाही कि शिक्षक अशीच छडी हातावर मारत असे.........
एखादा प्रश्न विचारलाआणि जर आपल्याला आला नाही तर हीच छडी हातावर पडत असे..........
काही खोडकरपणा केला आणि कोणी तक्रार केली कि ह्याच छडीचा प्रसाद हातावर मिळत असे..........
किती तरी आठवणी या छडी शी जुडलेल्या आहेत.......
छडी चा मार मिळाल्यावर नाजूक हातावर वेदना तर होत होत्या पण हाच छडीचा मार आपल्याला जीवनात अभ्यास करावा......
काहीतरी करून दाखवावेहे पण सांगत होता......
आणि ह्याच छडीचा मार चुकविण्यासाठी आपण अभ्यास पण करत होता.........
आज हा फोटो पाहिल्यावर त्या शाळेतल्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या.......
तुम्ही पण कधी शाळेत असा छडीचा प्रसाद हातावर घेतला असेल तर नक्की लाईक आणि शेयर करा....
आणि आपल्या मित्रांनापण ह्या आठवणीचा उजाळा द्या... :)